शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

प्रत्येक अविवाहित पुरुषाला माहित असावेत लग्नाबाबतचे ‘हे’ पाच सत्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 15:37 IST

आपल्याही लग्नाची तयारी सुरु आहे का? मग जाणून घ्या लग्नाबाबतचे सत्य

-Ravindra Moreजेव्हा आपल्या लग्नाचे वय होते, तेव्हा आपल्या परिवाराचे सदस्य आपले लग्न करण्यासाठी आग्रह करतात, शिवाय कनव्हेंस करण्यासाठी आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टीही सांगितल्या जातात. मात्र लग्नाबाबत काही गोष्टी असतात, ज्यांची सत्यता आपणास लग्नाअगोदर माहित असणे अवश्य असते. आज आम्ही आपणास वैवाहिक आयुष्याशी संबंधीत अशाच पाच सत्य गोष्टींबाबत सांगत आहोत, ज्या प्रत्येक अविवाहित व्यक्तिला लग्नाअगोदर माहित असणे गरजेचे आहे. १. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या कपल्समध्ये कधीही भांडण होत नाही, मात्र थोडेफार ठिक आहे. पण या भांडणाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्यावर होऊ द्यायचा नाही. २. लग्न झालेले जोडपे कधीच आपले भांडण पूर्ण मिटल्याशिवाय झोपत नाही. मग भलेही त्यांना ते भांडण मिटवायला पूर्ण रात्र लागली तरी चालेल.३. लग्नानंतर आपल्या पार्टनरच्या परिवारावरही तेवढेच प्रेम करायचे आहे आणि आदर द्यायचा आहे, जेवढा की आपण आपण आपल्या परिवाराला देतो. ४. मुले पती-पत्नीच्या नात्यात एका संजीवनीचे काम करतो. त्यांच्यामुळे दोघांच्या नात्यातील प्रत्येक समस्या दूर होते.५. आपल्या पार्टनरला तिचे मित्र आणि परिवारासोबतही वेळ व्यतित करायला संधी द्या, त्यांचेही अस्तित्त्व आहे याचे भान ठेवा.