शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

फेसबुक लाईक्सला अतिमहत्त्व देऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 19:21 IST

ज्या लोकांना जगण्याचा हेतू ज्यांना माहित असतो ते लोक सोशल मीडियाचा फीडबॅक फार मनावर घेत नाही.

सोशल मीडियाचा असा काही उद्रेक झाला आहे की, त्याच्याशिवाय जगणं मुश्किल झाले आहे. पूर्वी बाहेर पडल्यावर आपल्याला किती लोक नमस्कार करताता यावरून ‘इज्जत’ ठरत असे तर आज काला फेसुकवर तुमच्या पोस्टला किती लाईक्स किंवा कमेंटस् येतात यावरून तुमची पत ओळखली जाते.लाईक्स मिळवण्याचा अट्टहास एवढा कि त्यावरून लाईक न केल्यास हेवे-दुवे निर्माण होतात. या प्रवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी एक संशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्यातून समोर आलेले निष्कर्ष आपल्याला खूप काही शिकवणारे आहेत.गटाचे प्रमुख अँथनी बरो यांनी माहिती दिली की, ज्या लोकांना आपल्या आयुष्याची दिशा माहित असते, जगण्याचा हेतू ज्यांना माहित असतो ते लोक सोशल मीडियाचा फीडबॅक फार मनावर घेत नाही. उलट जे लोक अशा प्रकारे सोशल मीडियाच्या शिक्कामोर्तबावर अति अवलंबून असतात त्यांना वेळोवेळी पश्चातापालाच सामोरे जावे लागते.संशोधकांनी सोशल मीडियाचा वापर प्रमाणात आणि खेळीमेळीने करण्याचा सल्ला दिला. प्रोफाईल फोटो बदलल्यावर दर पाच मिनिटांनी किती लाईक्स आल्या हे तपासण्याची तुम्हाला सवय असेल तर ती तात्काळ बदलावी.त्याऐवजी आपल्या मित्र-परिवारासोबत वेळ व्यतीत करा. समोरासमोर केलेले संभाषण आपल्या मनावरचा ताण हलका करते. विनाकारण नको त्या गोष्टींना आत्मसन्मानाशी जोडू नका.