शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

फेसबुक लाईक्सला अतिमहत्त्व देऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 19:21 IST

ज्या लोकांना जगण्याचा हेतू ज्यांना माहित असतो ते लोक सोशल मीडियाचा फीडबॅक फार मनावर घेत नाही.

सोशल मीडियाचा असा काही उद्रेक झाला आहे की, त्याच्याशिवाय जगणं मुश्किल झाले आहे. पूर्वी बाहेर पडल्यावर आपल्याला किती लोक नमस्कार करताता यावरून ‘इज्जत’ ठरत असे तर आज काला फेसुकवर तुमच्या पोस्टला किती लाईक्स किंवा कमेंटस् येतात यावरून तुमची पत ओळखली जाते.लाईक्स मिळवण्याचा अट्टहास एवढा कि त्यावरून लाईक न केल्यास हेवे-दुवे निर्माण होतात. या प्रवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी एक संशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्यातून समोर आलेले निष्कर्ष आपल्याला खूप काही शिकवणारे आहेत.गटाचे प्रमुख अँथनी बरो यांनी माहिती दिली की, ज्या लोकांना आपल्या आयुष्याची दिशा माहित असते, जगण्याचा हेतू ज्यांना माहित असतो ते लोक सोशल मीडियाचा फीडबॅक फार मनावर घेत नाही. उलट जे लोक अशा प्रकारे सोशल मीडियाच्या शिक्कामोर्तबावर अति अवलंबून असतात त्यांना वेळोवेळी पश्चातापालाच सामोरे जावे लागते.संशोधकांनी सोशल मीडियाचा वापर प्रमाणात आणि खेळीमेळीने करण्याचा सल्ला दिला. प्रोफाईल फोटो बदलल्यावर दर पाच मिनिटांनी किती लाईक्स आल्या हे तपासण्याची तुम्हाला सवय असेल तर ती तात्काळ बदलावी.त्याऐवजी आपल्या मित्र-परिवारासोबत वेळ व्यतीत करा. समोरासमोर केलेले संभाषण आपल्या मनावरचा ताण हलका करते. विनाकारण नको त्या गोष्टींना आत्मसन्मानाशी जोडू नका.