शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

देशात संशोधनाबद्दल अनास्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 02:59 IST

आपल्या देशात विकसित होणाºया टेक्नोलॉजीबद्दल लोकांमध्ये फार अनास्था आहे

कोणतेही नवीन तंत्रज्ञाना आपण विदेशातूनच आयात करतो. त्यामुळे आपल्या देशात विकसित होणाºया टेक्नोलॉजीबद्दल लोकांमध्ये फार अनास्था आहे. देशाचा विकास करायचा असेल तर स्वदेशी संशोधनाला महत्त्व दिले पाहिजे, असे मत बायोकॉन लिमिटेडच्या चेयरमन किरन मुझुमदार-शॉ यांनी व्यक्त केले. किरश मुझुमदार-शॉ म्हणाल्या, नाविन्यतेचा आपल्याकडे अभाव आहे. तसेच कोणी काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सकारत्मक वातावरण नाही. आपण केवळ ग्राहक नाही तर निर्मातेदेखील होऊ शकतो असा विश्वास रुजविण्याची गरज आहे. तरच आपण स्पर्धेत टिकून राहू.वैयक्तिक अनुभव शेअर करताना त्या म्हणाले की, ‘मी जेव्हा माझी कंपनी सुरू करू पाहत होते तेव्हा अनेकांनी मला मदत करण्याचे टाळले. आपल्या देशात तयार होणाºया तंत्रज्ञानापेक्षा आपण बाहेरूनच मागवू अशी त्यांची वृत्ती होती.शेवटी आयसीआयसीआय बँकेचे पूर्व चेयरमन नारायण वाघून यांनी माझ्यावर विश्वास दाखवून गुंतवणूक केली. माझ्याकडे पेटेंट असल्यामुळे माझे तंत्रज्ञान एका बहुराष्ट्रीय कंपनीने खूप मोठी रक्कम मोजून खरेदी केले.’