शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

2040 मध्ये महाभुखमरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:01 IST

सध्या दुष्काळाच्या झळा आपण सोसतच आहोत.

सध्या दुष्काळाच्या झळा आपण सोसतच आहोत. गणरायाच्या आगमनानंतर काही ठिकाणी पाऊस पडून थोडाफार दिलासा मिळाला मात्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. परंतु भविष्य तर यापेक्षा अधिक भयावह आणि अंधकारमय आहे. 2040 मध्ये पृथ्वीवर अन्नधान्याचे उत्पन्न 'ना' च्या बरोबर होणार असून आतापर्यंत कधीही न अनुभवलेल्या महाभुखमरीला आपल्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. एका वैज्ञानिक मॉडेलमधून असा दावा करण्यात आला आहे की, वातावरणात होणारे बदल आणि आपली शेतीची पद्धत यामुळे भविष्यात अन्नधान्याच्या पुरवठय़ावर फार वाईट परिणाम होईल. जगभरामध्ये खाण्यासाठी दंगली होतील. 'ग्लोबल सस्टेनेबिलिटी इन्स्टीट्युट'च्या वैज्ञानिकांनी हे शास्त्रीय मॉडेल बनविले आहे. याबाबत संचालक डॉ. अँलेड जोन्स म्हणाले, 'आम्ही केलेल्या प्रयोगातून आणि गोळा केलेल्या माहितीवरून भविष्यातील पृथ्वीचे एक मॉडेल बनविले. त्यातून असे स्पष्ट झाले की, वातावरणात होणार्‍या धोकादायक बदलांमुळे आपल्या ग्रहावर अन्नधान्याचे उत्पादन अगदी नगण्य होईल. सगळीकडे लोक अन्नाच्या एक एक कणासाठी लढू लागतील. यामुळे आपली मानवी सभ्यताही संपूष्टात येण्याचा धोका नाकारता येत नाही.'