शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

2040 मध्ये महाभुखमरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:01 IST

सध्या दुष्काळाच्या झळा आपण सोसतच आहोत.

सध्या दुष्काळाच्या झळा आपण सोसतच आहोत. गणरायाच्या आगमनानंतर काही ठिकाणी पाऊस पडून थोडाफार दिलासा मिळाला मात्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. परंतु भविष्य तर यापेक्षा अधिक भयावह आणि अंधकारमय आहे. 2040 मध्ये पृथ्वीवर अन्नधान्याचे उत्पन्न 'ना' च्या बरोबर होणार असून आतापर्यंत कधीही न अनुभवलेल्या महाभुखमरीला आपल्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. एका वैज्ञानिक मॉडेलमधून असा दावा करण्यात आला आहे की, वातावरणात होणारे बदल आणि आपली शेतीची पद्धत यामुळे भविष्यात अन्नधान्याच्या पुरवठय़ावर फार वाईट परिणाम होईल. जगभरामध्ये खाण्यासाठी दंगली होतील. 'ग्लोबल सस्टेनेबिलिटी इन्स्टीट्युट'च्या वैज्ञानिकांनी हे शास्त्रीय मॉडेल बनविले आहे. याबाबत संचालक डॉ. अँलेड जोन्स म्हणाले, 'आम्ही केलेल्या प्रयोगातून आणि गोळा केलेल्या माहितीवरून भविष्यातील पृथ्वीचे एक मॉडेल बनविले. त्यातून असे स्पष्ट झाले की, वातावरणात होणार्‍या धोकादायक बदलांमुळे आपल्या ग्रहावर अन्नधान्याचे उत्पादन अगदी नगण्य होईल. सगळीकडे लोक अन्नाच्या एक एक कणासाठी लढू लागतील. यामुळे आपली मानवी सभ्यताही संपूष्टात येण्याचा धोका नाकारता येत नाही.'