शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

आॅफिसमधील राजकारणाचा पडतो असाही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 20:49 IST

वरिष्ठ आणि सहकर्मचाऱ्यांकडून होणारी पिळवणूक, टोमणे, कमी लेखण्याची वृत्ती यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर फार विपरित परिणाम होतो.

असं म्हणतात की, आपल्या आसपासच्या वातावरणाचा आपल्या व्यक्तीमत्वावर परिणाम होत असतो. आता जर असे असेल तर कामाच्या ठिकाणी होणारे राजकारण किंवा दबावाचा आपल्यावर कसा परिणाम होत असेल याची कल्पना कधी केली आहे? वरिष्ठ आणि सहकर्मचाऱ्यांकडून होणारी पिळवणूक, टोमणे, कमी लेखण्याची वृत्ती यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर फार विपरित परिणाम होतो.संशोधकांच्या एका गटाने केलेल्या एका अध्ययनानुसार, आॅफिसमधील नकारात्मक वातावरणामुळे कर्मचाऱ्यांमध्येदेखील नकारात्मकता वाढते. आत्मनियंत्रण गमावून कर्मचारी अधिक हिंसक व टोकाची भूमिका घेतात. सहकार्याची भावना कमी होऊन कुरघोडी करण्याची वृत्ती अधिक बळावते, असे संशोधकांचे म्हणने आहे.आॅफिसमध्ये सततच्या होणाऱ्या शेरेबाजीमुळे मेंदूवरदेखील तणाव वाढतो. आॅफिसमध्ये आपल्या विरुद्ध कोणी तरी कारस्थान करत आहे या भीतीमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी होऊन त्यांची कामगिरी ढासळते, असे मिशिगन स्टेट विद्यापीठातील व्यवस्थानाचे सह प्राध्यापक रसेल जॉन्सन यांनी सांगितले.मानिसक तणावामुळे व्यक्तिचे स्वत:वरचे नियंत्रण कमी होऊन तो इतरांशी मनात राग ठेवून वागतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वादविवाद वाढतात. ज्याचा विपरित परिणाम आॅफिसच्या कामावर होतो. मागच्या दोन दशकांचा विचार केला असता कामाच्या ठिकाणी असे वातावरण असल्यामुळे कंपन्यांना प्रति कर्मचारी दरवर्षी सरासरी १४ हजार डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागते.