शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

​BSLN लवकरच उभारणार २५ हजार वायफाय स्पॉट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 18:34 IST

डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे लवकरच लहान शहर आणि ग्रामीण भागात २५ हजार वायफाय स्पॉट उभारले जाणार

डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे लवकरच लहान शहर आणि ग्रामीण भागात २५ हजार वायफाय स्पॉट उभारले जाणार असून त्यासाठी त्यासाठी दूरसंचार मंत्रालय बीएसएनएलबरोबर एक समजोता पत्रावर स्वाक्षरी करणार आहे. याबाबतची अधिक माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा देणार आहेत, असे एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीवरु न समजले. वायफाय हॉटस्पॉट लावण्यासाठीचे कंत्राट बीएसएनएलतर्फे आयटीआयला देणार आहेत. दरम्यान, बीएसएनएलकडून फक्त इंटरनेट सुविधा पुरवण्यात येते. तर वायफाय इक्विपमेंट बनवण्याचे काम आयटीआयकडे असते. भविष्यात सरकार याचा विस्तार करणार असल्याचे सांगण्यात येते.डिजिटल इंडिया अभियानातंर्गत इ-गर्व्हनन्सला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सतत प्रयत्नरत असून शासन-प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि गती निश्चित करण्यासाठी सरकारी सेवांना आॅनलाइन करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे बीएसएनएल आणि दूरसंचार मंत्रालयातील ही भागिदारी महत्वपूर्ण मानली जाते.