शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

हसावे का रडावे! १.२२ लाख जागा रिक्त, तरी अकरावीचे २४ हजार विद्यार्थी प्रवेशाविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 20:22 IST

तर ३२ टक्के जागा रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नियमित आणि विशेष फेऱ्यानंतरही २४ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. मुंबई विभागात एकूण ९२ टक्के प्रवेश पूर्ण झाले असून ३२ टक्के जागा रिक्त आहे. या विभागात अजूनही २४ हजार ५९ विद्यार्थी प्रवेशाविना असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. येत्या आठवड्यात शिक्षण विभागाकडून लवकरच नव्या फेरीची घोषणा करण्यात येणार आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या आणि सहा विशेष फेऱ्या पार पडल्या आहेत. पहिल्या नियमित प्रवेश फेरीपासून अकरावीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये कमालीचे चढ – उतार पाहायला मिळाले आहेत. मुंबई महानगरक्षेत्रातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये चौथ्या विशेष प्रवेश यादीच्या तुलनेत सहाव्या विशेष प्रवेश यादीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीचा विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर झाला आहे. काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे संबंधित महाविद्यालयांची सहाव्या विशेष प्रवेश यादी जाहीर केली नव्हती.३१ टक्के जागा रिक्तमुंबई विभागातील एकूण १ हजार २१ महाविद्यालयांमध्ये २ लाख ८९ हजार ७१८ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ६५ हजार ६५९ विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश मिळाला आहे, हे प्रमाण ९१.७ टक्के आहे. तर दुसरीकडे अजूनही १ लाख २२ हजार ८१६ म्हणजेच ३१.६१ टक्के जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे.कोटानिहाय प्रवेशकोटा विद्यार्थी संख्या रिक्तकॅप २१००५९ ९११९४इनहाऊस ९४३६ ६८६७व्यवस्थापन ३६२०५ १८१९०अल्पसंख्याक ९९५९ ६५६५शाखानिहाय प्रवेशशाखा विद्यार्थी संख्याकला २६४६१वाणिज्य १४०९४९विज्ञान ९५५९६एचएसव्हीसी २६५३