शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हसावे का रडावे! १.२२ लाख जागा रिक्त, तरी अकरावीचे २४ हजार विद्यार्थी प्रवेशाविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 20:22 IST

तर ३२ टक्के जागा रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नियमित आणि विशेष फेऱ्यानंतरही २४ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. मुंबई विभागात एकूण ९२ टक्के प्रवेश पूर्ण झाले असून ३२ टक्के जागा रिक्त आहे. या विभागात अजूनही २४ हजार ५९ विद्यार्थी प्रवेशाविना असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. येत्या आठवड्यात शिक्षण विभागाकडून लवकरच नव्या फेरीची घोषणा करण्यात येणार आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या आणि सहा विशेष फेऱ्या पार पडल्या आहेत. पहिल्या नियमित प्रवेश फेरीपासून अकरावीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये कमालीचे चढ – उतार पाहायला मिळाले आहेत. मुंबई महानगरक्षेत्रातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये चौथ्या विशेष प्रवेश यादीच्या तुलनेत सहाव्या विशेष प्रवेश यादीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीचा विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर झाला आहे. काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे संबंधित महाविद्यालयांची सहाव्या विशेष प्रवेश यादी जाहीर केली नव्हती.३१ टक्के जागा रिक्तमुंबई विभागातील एकूण १ हजार २१ महाविद्यालयांमध्ये २ लाख ८९ हजार ७१८ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ६५ हजार ६५९ विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश मिळाला आहे, हे प्रमाण ९१.७ टक्के आहे. तर दुसरीकडे अजूनही १ लाख २२ हजार ८१६ म्हणजेच ३१.६१ टक्के जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे.कोटानिहाय प्रवेशकोटा विद्यार्थी संख्या रिक्तकॅप २१००५९ ९११९४इनहाऊस ९४३६ ६८६७व्यवस्थापन ३६२०५ १८१९०अल्पसंख्याक ९९५९ ६५६५शाखानिहाय प्रवेशशाखा विद्यार्थी संख्याकला २६४६१वाणिज्य १४०९४९विज्ञान ९५५९६एचएसव्हीसी २६५३