शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 07:12 IST

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे संशोधक पृथ्वीराज चौधरी यांच्यानुसार, टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जण परदेशात नोकरी वा उच्च शिक्षणासाठी जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत सरकार दरवर्षी उच्च शिक्षणावर तब्बल ५०,०७८ कोटी रुपये खर्च करते. त्यापैकी १०,३८४ कोटी रुपये (सुमारे २०.७३ टक्के) आयआयटींसाठी राखून ठेवले आहेत. म्हणजे उच्च शिक्षणाच्या प्रत्येक पाच रुपयांपैकी एक रुपया या संस्थांसाठी! पण या ‘प्रीमियर’ संस्थांमधून तयार झालेले टॉप इंजिनिअर देशाच्या विकासासाठी नव्हे, तर परदेशातील कंपन्यांसाठी काम करतात.

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे संशोधक पृथ्वीराज चौधरी यांच्यानुसार, टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जण परदेशात नोकरी वा उच्च शिक्षणासाठी जातात.

भारतात बॉन्ड मॉडेल वापरता येईलभारतामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी काही राज्यांनी आधीच ‘बॉन्ड मॉडेल’ लागू केले आहे. या धर्तीवर आयआयटींसाठीही अशी प्रणाली लागू करता येईल, अशी मागणी तज्ज्ञांकडून होत आहे.

चीन-सिंगापूरकडून शिकण्याची वेळचीनने ‘थाऊजंड टॅलेंट प्लॅन’सारखे २०० कार्यक्रम राबवून परदेशी गेलेल्या तरुणांना परत आणण्यात मोठे यश मिळवले. परतणाऱ्या तज्ज्ञांना ६० लाख ते ३.७५ कोटी रुपयांपर्यंतचे पुरस्कार, कर सवलती, उच्च पगार व स्टार्टअप निधी दिला जातो. २०२३ मध्ये एक लाखांहून अधिक युवा चीनमध्ये परतले.सिंगापूरने १९९० पासून विद्यार्थ्यांना सरकारी मदतीच्या बदल्यात ३ ते ६ वर्षे देशात कामाची बंधनकारक अट ठेवली आहे. 

वार्षिक ७.६९ लाख खर्चसध्या देशात २३ आयआयटींमध्ये सुमारे १.३५ लाख विद्यार्थी शिकत आहेत. एका विद्यार्थ्यावर सरकारचा वार्षिक खर्च सुमारे ७.६९ लाख रुपये आहे. १० वर्षांपूर्वी ही  त्यावेळी प्रतिविद्यार्थी खर्च सुमारे पाच लाखांच्या आसपास होता.

‘नेटवर्क’मुळे सोपे होते जाणेसंशोधनानुसार, आयआयटी विद्यार्थ्यांचे परदेशात जाण्याचे प्रमाण जास्त आहे. यामागे माजी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे एक मजबूत ‘नेटवर्क’ कार्यरत आहे. हे नेटवर्क विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठे व कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध करून देते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : IIT Graduates Prefer Foreign Jobs Despite Heavy Government Investment.

Web Summary : Despite significant government investment in IITs, a majority of top graduates pursue opportunities abroad. Experts suggest bond models, learning from China and Singapore, to retain talent within India. Strong alumni networks facilitate overseas placements, impacting national development.
टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबई