शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

सीबीएसई १२वीचे निकाल ३१ जुलैला; मूल्यांकनासाठी ३०:३०:४० टक्क्यांची पद्धत वापरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 07:12 IST

कोरोनामुळे सीबीएसई १२वीची परीक्षा यंदा रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. अजय खानविलकर व न्या. दिनेश माहेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : १२वी परीक्षांच्या मूल्यांकनाची पद्धत सीबीएसईने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सादर केली व हे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येतील, असे सांगितले. १०वी, ११वी आणि १२वी या तीन इयत्तांतील गुणांचा विचार करताना ३०:३०:४० टक्के अशा रितीने मूल्यांकन करून विद्यार्थ्याला गुण देण्यात येतील.

कोरोनामुळे सीबीएसई १२वीची परीक्षा यंदा रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. अजय खानविलकर व न्या. दिनेश माहेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सीबीएसईने बारावी निकालासंदर्भातील धोरण न्यायालयापुढे स्पष्ट केल्याने विद्यार्थी व पालक यांचा जीव भांड्यात पडला आहे. कोरोना साथ असल्यामुळे विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षा लक्षात घेऊन सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षा यंदा न घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी जाहीर केला होता.

स्थिती सुरळीत झाल्यास प्रत्यक्ष परीक्षाn बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मिळालेल्या गुणांविषयी विद्यार्थ्यांची काही तक्रार असेल तर ती समस्या सोडविण्याची पद्धतीही तयार ठेवा, असे सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईला सांगितले. n कोरोना साथ आटोक्यात येऊन परिस्थिती सुरळीत होईल, त्यावेळेस १२वीची प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात येणार आहे. सध्याच्या मूल्यांकन पद्धतीबद्दल समाधानी नसणारे विद्यार्थी या परीक्षेला बसून अधिक उत्तम गुण मिळवू शकतात.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा