शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सीबीएसई १२वीचे निकाल ३१ जुलैला; मूल्यांकनासाठी ३०:३०:४० टक्क्यांची पद्धत वापरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 07:12 IST

कोरोनामुळे सीबीएसई १२वीची परीक्षा यंदा रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. अजय खानविलकर व न्या. दिनेश माहेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : १२वी परीक्षांच्या मूल्यांकनाची पद्धत सीबीएसईने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सादर केली व हे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येतील, असे सांगितले. १०वी, ११वी आणि १२वी या तीन इयत्तांतील गुणांचा विचार करताना ३०:३०:४० टक्के अशा रितीने मूल्यांकन करून विद्यार्थ्याला गुण देण्यात येतील.

कोरोनामुळे सीबीएसई १२वीची परीक्षा यंदा रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. अजय खानविलकर व न्या. दिनेश माहेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सीबीएसईने बारावी निकालासंदर्भातील धोरण न्यायालयापुढे स्पष्ट केल्याने विद्यार्थी व पालक यांचा जीव भांड्यात पडला आहे. कोरोना साथ असल्यामुळे विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षा लक्षात घेऊन सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षा यंदा न घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी जाहीर केला होता.

स्थिती सुरळीत झाल्यास प्रत्यक्ष परीक्षाn बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मिळालेल्या गुणांविषयी विद्यार्थ्यांची काही तक्रार असेल तर ती समस्या सोडविण्याची पद्धतीही तयार ठेवा, असे सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईला सांगितले. n कोरोना साथ आटोक्यात येऊन परिस्थिती सुरळीत होईल, त्यावेळेस १२वीची प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात येणार आहे. सध्याच्या मूल्यांकन पद्धतीबद्दल समाधानी नसणारे विद्यार्थी या परीक्षेला बसून अधिक उत्तम गुण मिळवू शकतात.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा