शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

‘नामकरणाचा’ अट्टाहास कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2023 07:37 IST

सध्या देशात अनेक गोष्टींची नावे बदलण्याचा सपाटा सुरू आहे.

- बाळकृष्ण शिंदे, पुणे

‘रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम’ (आरआरटीपी) या योजनेंतर्गत नव्या जलदगती रेल्वे गाड्यांचे नामकरण ‘नमो भारत’ असे करण्यात आले आहे. यावरून भाजपवर चौफेर टीका होऊ लागली आहे. वास्तविक आधीच्या विशेषत: काॅंग्रेस पक्षाच्या सरकारांनी आपल्या सर्व योजना तसेच सरकारी इमारती, संस्था, मैदाने आदींची नावे ‘गांधी’ घराण्यातील सदस्यांवरून ठेवली हा भाजपचा मुख्य आक्षेपाचा आणि प्रचाराचा मुद्दा असे. तथापि, सध्या देशात अनेक गोष्टींची नावे बदलण्याचा सपाटा सुरू आहे.   देशात नेहरू - गांधी घराण्याने सर्वाधिक काळ राज्य केले आणि त्यासाठी सरकारी विविध योजनांना, इमारतींना, संस्थांना गांधी- नेहरू यांची नावे दिली, हे खरे असले तरी ही सर्व नामकरणे झाली ती मृत्यूपश्चात; पण याबाबत इतर पक्ष आपल्या पासंगालाही पुरणार नाहीत इतके आपण स्वप्रतिमेत आणि प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट करण्याच्या कामात गुंतलेले आहेत हे सरकार सातत्याने दाखवून देत आहे. नव्या जलदगती रेल्वेचे ‘नमो भारत’ नामकरण हे त्याचेच उदाहरण आहे. काॅंग्रेस पक्षाचा ब्रिटिशांविरोधात निर्णायक सहभाग असूनदेखील या पक्षाच्या नेतृत्वाने कधी ब्रिटिशकालीन इमारती, रस्ते, संस्था यांची नावे बदलण्यासारखी ‘खुजी’ उठाठेव केली नाही; पण भाजप सरकार काॅंग्रेस काळातील योजनांची नावे बदलत नव्या रूपात आणत आहे. ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव या सरकारने ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे केले आहे, हेदेखील याच प्रकारचे एक बोलके उदाहरण ठरावे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे