शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘नामकरणाचा’ अट्टाहास कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2023 07:37 IST

सध्या देशात अनेक गोष्टींची नावे बदलण्याचा सपाटा सुरू आहे.

- बाळकृष्ण शिंदे, पुणे

‘रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम’ (आरआरटीपी) या योजनेंतर्गत नव्या जलदगती रेल्वे गाड्यांचे नामकरण ‘नमो भारत’ असे करण्यात आले आहे. यावरून भाजपवर चौफेर टीका होऊ लागली आहे. वास्तविक आधीच्या विशेषत: काॅंग्रेस पक्षाच्या सरकारांनी आपल्या सर्व योजना तसेच सरकारी इमारती, संस्था, मैदाने आदींची नावे ‘गांधी’ घराण्यातील सदस्यांवरून ठेवली हा भाजपचा मुख्य आक्षेपाचा आणि प्रचाराचा मुद्दा असे. तथापि, सध्या देशात अनेक गोष्टींची नावे बदलण्याचा सपाटा सुरू आहे.   देशात नेहरू - गांधी घराण्याने सर्वाधिक काळ राज्य केले आणि त्यासाठी सरकारी विविध योजनांना, इमारतींना, संस्थांना गांधी- नेहरू यांची नावे दिली, हे खरे असले तरी ही सर्व नामकरणे झाली ती मृत्यूपश्चात; पण याबाबत इतर पक्ष आपल्या पासंगालाही पुरणार नाहीत इतके आपण स्वप्रतिमेत आणि प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट करण्याच्या कामात गुंतलेले आहेत हे सरकार सातत्याने दाखवून देत आहे. नव्या जलदगती रेल्वेचे ‘नमो भारत’ नामकरण हे त्याचेच उदाहरण आहे. काॅंग्रेस पक्षाचा ब्रिटिशांविरोधात निर्णायक सहभाग असूनदेखील या पक्षाच्या नेतृत्वाने कधी ब्रिटिशकालीन इमारती, रस्ते, संस्था यांची नावे बदलण्यासारखी ‘खुजी’ उठाठेव केली नाही; पण भाजप सरकार काॅंग्रेस काळातील योजनांची नावे बदलत नव्या रूपात आणत आहे. ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव या सरकारने ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे केले आहे, हेदेखील याच प्रकारचे एक बोलके उदाहरण ठरावे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे