शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

भाजपमध्ये यापूर्वीही अनेकदा झाले बंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 17:41 IST

 मिलिंद कुलकर्णी  काँग्रेस] जनता पक्ष या दोन राष्टÑीय पक्षांनी बंडखोरी] फूट] पक्षांतरे सर्वाधिक बघीतली- त्या तुलनेत पूर्वीचा जनसंघ आणि ...

 मिलिंद कुलकर्णी 

काँग्रेस] जनता पक्ष या दोन राष्टÑीय पक्षांनी बंडखोरी] फूट] पक्षांतरे सर्वाधिक बघीतली- त्या तुलनेत पूर्वीचा जनसंघ आणि आताचा भाजप] कम्युनिस्ट पक्ष यांनी हा अनुभव कमी वेळा घेतला- महाराष्टÑ आणि खान्देशच्यादृष्टीने ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे भाजपमध्ये मोठी बंडखोरी होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे- एकेकाळी आमदार] खासदार असलेल्या नेत्यांनी देखील बंड केल्याचे] पक्षांतर केल्याचे भाजपमध्ये घडलेले आहे- त्यात फार यश आले आहे] असाही इतिहास नाही- या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार राहिलेल्या खडसे यांच्या बंडाचे परिणाम भाजपवर दूरगामी होऊ शकतात- देशभक्ती] चारित्र्यनिर्माणाचे ध्येय बाळगून कार्य करणाºया राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पूर्वीचा जनसंघ आणि आताचा भाजप राजकारणात सक्रीय झाला- खान्देशात राज्याच्या राजकारणात ठसा उमटविणाºया मोजक्या नेत्यांमध्ये उत्तमराव पाटील यांचे नाव ठळकपणे घेता येईल- १९५ॐ मध्ये ते पहिल्यांदा धुळे लोकसभा मतदारसंघातून जनसंघाचे खासदार म्हणून निवडून आले होते- त्यानंतर पारोळा विधानसभा मतदारसंघातून १९ॐ८ मध्ये जनसंघाचे विलीनीकरण झालेल्या जनता पक्षातर्फे उत्तमराव पाटील हे निवडून आले आणि राज्य मंत्रिमंडळात ज्येष्ठ मंत्रीपद भूषविले-  १९८९ मध्ये एरंडोल लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे ते खासदार म्हणून निवडून आले- खान्देशचे प्रभावी नेतृत्व म्हणून उत्तमरावांकडे बघीतले गेले- जनसंपर्क] नातेगोते] अभ्यासूपणा यामुळे उत्तमरावांचा ठसा उमटला- त्याकाळात उत्तमरावांसारख्या बहुजन नेत्याने प्रतिकूल परिस्थितीत जनसंघ] भाजपसारख्या पक्षात निष्ठेने कार्य केले- जय पराजय आले] पण ते डगमगले नाही-  भाजप & शिवसेनेच्या युतीत १९९१ मध्ये एरंडोल मतदारसंघ सेनेकडे गेला असताना उत्तमरावांचे पूत्र प्रदीप यांनी सेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती- खान्देशातील भाजपचे पहिले आमदार म्हणून डॉ-गुणवंतराव सरोदे ळ्रावेरव्] गोविंदराव चौधरी ळ्साक्रीव् हे निवडून आले- गुणवंतराव पुढे १९९१ व १९९६ मध्ये त्यावेळेच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले- मधुकरराव चौधरी &जे-टी-महाजन या काँग्रेसजनांचे वर्चस्व असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्यात अनेक वर्षे संचालक होते- वाय-जी-महाजन] हरिभाऊ जावळे यांनीही नंतर या मतदारसंघाचे नेतृत्व केले- दोघांवर आघात झाले] पण ते डगमगले नाही- पक्षांतराचा विचार केला नाही- गोविंदराव चौधरी हे पहिल्या युती सरकारच्या काळात मंत्री देखील होते- पण तीन वेळा आमदार आणि दोनदा धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी केल्यानंतरही चौधरी यांनी २००९ मध्ये साक्री मतदारसंघात बंडखोरी केली होती- भाजपमधील आमदारांची दुसरी फळी १९९० मध्ये तयार झाली- मुक्ताईनगरातून एकनाथराव खडसे तर चाळीसगावातून अ‍ॅड-ईश्वर जाधव  आमदार म्हणून निवडून आले- खडसे २०१४ पर्यंत विजेते राहिले- एकदाही त्यांचा पराभव झाला नाही- मात्र त्यांचे सहकारी जाधव यांना भाजपने १९९५ मध्ये उमेदवारी दिली नाही- त्यांनी बंड करीत अपक्ष निवडणूक लढवली- अर्थात प्रा-साहेबराव घोडे यांच्यारुपाने भाजपने ती जागा राखली- याच चाळीसगावात २०१४ मध्ये माजी केद्रीय मंत्री एम-के-अण्णा पाटील यांच्या पुत्राने बंडखोरी करीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती- अर्थात उन्मेष पाटील यांच्यारुपाने तेव्हादेखील भाजपने जागा कायम राखली- रावेरचे अरुण पाटील व अमळनेरचे डॉ-बी-एस-पाटील या विद्यमान आमदारांना २००९ मध्ये भाजपने तिकीट नाकारले होते- अरुण पाटील हे १९९५ व २००४ मध्ये आमदार होते- त्यांच्याऐवजी शोभा विलास पाटील या सभापतींना भाजपने तिकीट दिले आणि ही जागा गमावली- पाटील राष्टÑवादी काँग्रेसमध्ये गेले आणि २०१४ मध्ये मुक्ताईनगरात त्यांनी खडसेविरुध्द राष्टÑवादीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती- अमळनेरमध्ये तीनवेळा आमदार राहिलेल्या आणि २००ॐ च्या पोटनिवडणुकीत एरंडोल लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेल्या डॉ-बी-एस-पाटील यांचे तिकीट कापण्यात आले- अनिल भाईदास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली- मात्र हा प्रयोग फसला- २०१४ मध्येही अनिल भाईदास पाटील पराभूत झाले- राष्टÑवादीत गेल्यानंतर २०१९ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले- इकडे डॉ-बी-एस-पाटील यांनी बंडखोरी करीत  विधानसभा निवडणूक लढवली होती-त्यामुळे अशोक फडके] कानजी प्रेमजी जोशी] राजाभाऊ पवार] श्रीनिवास अग्रवाल यांच्यसारख्या जनसंघाच्या नेत्यांनी अनेकदा निवडणुका लढवल्या] पराभव झाला] पण पक्षाशी प्रतारणा केली नाही- पुढे पक्षश्रेष्ठी प्रतारणा करु लागल्याने बंडखोरीचे लोण भाजपमध्ये पसरले-

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव