शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

भक्ताचे शंकानिरसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 05:40 IST

व्याकूळ परमभक्ताच्या मनात काही शंका निर्माण झाल्या, तर भगवंत स्वत:च शंकांचे निराकरण करतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा जो व्याकूळ परमभक्त असतो, त्याच्या हातून चूक केवळ अज्ञान दाटून आल्यामुळे घडते...

- वामनराव देशपांडेव्याकूळ परमभक्ताच्या मनात काही शंका निर्माण झाल्या, तर भगवंत स्वत:च शंकांचे निराकरण करतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा जो व्याकूळ परमभक्त असतो, त्याच्या हातून चूक केवळ अज्ञान दाटून आल्यामुळे घडते, ती अशी की तो जेवढे जाणतो, त्याच्या मर्यादित बुद्धीला जेवढे झेपेल तेवढेच सत्य आहे अशी त्याची समजूत होते. याचा अभिमान त्या साधक भक्ताला होतो. तो त्या भक्ताच्या पतनाचा क्षण ठरतो. म्हणून भगवंत स्वत: आपल्या भक्ताचे अज्ञान दूर करतो. भगवंत अर्जुनाला या अज्ञानमयी क्षणांच्या समाप्तीचा मार्ग सांगतात.तस्मादज्ञानसम्भूतं हत्स्थं ज्ञानासिनात्मन :।छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत।।पार्था, केवळ अज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या आपल्या अंत:करणात घट्ट रुतून बसलेल्या संशयाला, हातात आपण ज्ञानरूपी धारदार तलवार घेऊन त्या अज्ञानाने माखलेल्या संशयाला नष्ट केले पाहिजे, तरच चित्तात समत्व नांदायला सुरुवात होईल. हाच सर्वोत्तम योग अहे. एकदा का चित्त स्थिर झाले, की तू युद्ध करायला सिद्ध होशील. पार्था, कर्मयोगी पुरुषच संशयात्मा नष्ट करू शकतो...या दृश्य सुंदर विश्वात आपल्याला ही मानवी योनी प्राप्त झालेली आहे. हीच भगवंतांची फार मोठी कृपा झालेली आहे. याची कृतज्ञ जाणीव होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रथम शारीर भाव विसर्जित करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण जेव्हा शरीराशी तादात्म्य पावतो, तेव्हाच शरीरांतर्गत षड्रिपू सतत बंड करून उठतात. त्यांचा आपल्या नित्य जगण्यावर तीव्र परिणाम होतो. या षड्रिपूंना नष्ट करण्यासाठी भगवंतांनी एकूण २० साधने सांगितली आहेत. ती सर्वांगात भिनणे निश्चितच आवश्यक आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक