शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

भौतिकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 00:03 IST

जर एखाद्या माणसानं त्याच्या परमोच्च प्रकृतीपर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगली नाही, जर त्यानं केवळ एक हाडामांसाचा तुकडा म्हणूनच जगण्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न केला, तर हे सर्वांत निकृष्ट दर्जाचं अस्तित्व आहे.

- जग्गी वासुदेवजर एखाद्या माणसानं त्याच्या परमोच्च प्रकृतीपर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगली नाही, जर त्यानं केवळ एक हाडामांसाचा तुकडा म्हणूनच जगण्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न केला, तर हे सर्वांत निकृष्ट दर्जाचं अस्तित्व आहे. आपण का आणि कशासाठी जगतो, याचा विचार कुणीच करताना दिसत नाही. आपल्या जगण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न कुणालाच पडल्याचं दिसत नाही. केवळ जन्माला आलो म्हणून जगायचं, अशी धारणा प्रत्येकाच्या ठायी दिसून येते. विशेष म्हणजे या प्रकारचं अस्तित्व आजकाल जगात रूढ होत चाललं आहे. आजचा आधुनिक माणूस किंवा ज्याला ‘मॉडर्न’ म्हटलं जातं, ते केवळ याबद्दलच आहे. एखाद्यामध्ये भीती, हाव, राग, चिंता, लाचारी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी असतील, पण तरी जोपर्यंत तो त्याच्या भौतिक अस्तित्वापलीकडे काहीतरी शोधत असेल, तोपर्यंत त्याच्यासाठी एक मार्ग आहे. पण जर कुणी स्वत:ला केवळ स्वत:च्या भौतिक प्रकृतीलाच वाहून घेतलं, तर त्यासाठी कुठलाही मार्ग नाही. अशा मनुष्याची मती कुंठित झाल्यासारखीच असते. या जगण्याला मथितार्थ नसतो. मग जगायचं तरी का आणि नेमकं कशासाठी, हा प्रश्न उरतोच. हा प्रश्न प्रत्येकाला पडणं ही भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जाण्याची पहिली पायरी आहे. पण येथूनच या विचारमंथनाच्या प्रवासाला सुरुवात होते. हा प्रवास मोठा आहे तो वैचारिकदृष्ट्या. म्हटलं तर ही विचारयात्रा तशी मोठी आहे. पण ही पहिली पायरी पार करून पुढील विचारयात्रा सुरू होते तेव्हा तो भौतिकतेच्या पलीकडे खऱ्या अर्थाने पाहायच्या अवस्थेसाठी पूर्णपणे तयार झालेला असतो. ही एक उल्लेखनीय अवस्था आहे. जेव्हा एखादा माणूस विचार करू लागतो की, ‘‘मीच सर्वकाही आहे; आणि माझ्याशिवाय दुसरं काही असू शकत नाही. मला सर्वकाही माहीत आहे आणि मला माहीत नाही असं काही असू शकत नाही.’’ ही मानवी अवस्थांमधली सर्वांत भयावह अवस्था आहे. जेव्हा त्याला जाणवू लागतं की स्वत:हून अधिक असं काहीतरी आहे, हे आध्यात्मिक प्रक्रियेचं पाहिलं पाऊल आहे. जेव्हा एखाद्याला जाणवू लागतं की, ‘‘मी आत्ता जसा आहे ते पुरेसं नाहीये, अजून काहीतरी आहे. माझं अस्तित्वच सर्वकाही नाहीये.’’ याचा अर्थ त्याच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या