शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

ज्ञान-गोदेचे वासी

By admin | Updated: June 20, 2014 09:31 IST

उपासना किंवा साधना करायची म्हटलं, तरी त्यासाठी लोक वेगवेगळ्या पवित्र तीर्थांना जातात.

अध्यात्म- डॉ. यू. म. पठाणज्ञानगोदेचे वासी। सोवळे-वोवळे नाहीं आम्हांसी ।।१।।जळ-आंघोळी मळ त्यागी। ज्ञान-आंघोळी शुच योगी ।।२।।प्रेमबोधाचा प्रयाग।शुद्ध जाले अष्टहि अंग।।३।।त्रिवेणी सत्रावीचा झरा।नाही त्रिगुण मळ शरीरा।।४।।शांति-विवेक भट सद्रुरु। शेख महंमद केले स्थिरु।।५।।उपासना किंवा साधना करायची म्हटलं, तरी त्यासाठी लोक वेगवेगळ्या पवित्र तीर्थांना जातात. ही तीर्थक्षेत्रंं बहुधा पवित्र नद्यांच्या काठीच असतात. या नद्यांमध्ये स्नान केलं, की आपण शुचिर्भूत झालो, असं मानलं जातं. भाविकांची अशी श्रद्धा असणं स्वाभाविक आहे. तथापि, या अभंगात संतकवी शेख महंमद यांनी एका वेगळ्या महत्त्वाच्या तीर्थाचं नि तिथल्या नदीचं रुपकात्मक वर्णन केलेलं आहे. ही नदी आहे ‘ज्ञानरूपी गोदावरी.’ ‘आम्ही या ज्ञानगोदेचेचवासी आहोत,’ असं शेख महंमद म्हणतात. इथं सोवळ्या-ओवळ्याचा प्रश्नच येत नाही. या ज्ञानरूपी गोदावरीमध्ये जे ‘ज्ञानाचं’ स्नान करतात ते सर्व पवित्रच असतात. त्यामुळं त्यांना परमेश्वराच्या प्रीतीचाच (भक्तिभावाचाच) ‘बोध’ किंवा ‘ज्ञान’ होत असतं. या अष्टांग स्नानामुळं कुठलाही ‘मळ’ (कुविचार) त्यांना स्पर्शच करू शकत नाही. त्यांना हे मार्गदर्शन कोण करतं? शांती आणि सद्सद्विवेकबुद्धी याच त्यांच्या ‘सद्गुरू’ होत व त्याच त्यांच्या परमार्थमार्गाची वाटचाल सुलभ करतात आणि त्यामुळंच त्यांचं मन कुठंही आणि कधीही भरकटत नाही. ते नेहमी समेवर असतं... म्हणजे एकाग्र आणि स्थिर असतं. साधकाचं मन असं एकाग्र असलं, की ते अत्यंत निष्ठेनं परमात्म्यावर केंद्रित होतं. एका अर्थानं अशा प्रकारे त्यांच्या मनाचं ‘उननयन’ (र४ु’्रें३्रङ्मल्ल) होऊ लागतं व त्यांचा उद्धार होतो.या ज्ञान-गोदेत स्नान करण्यासाठी साधकाला अन्यत्र कुठंही यावं-जावं लागत नाही. आपले ऐहिक जीवन व्यवहार करता-करताच त्याची ही ‘तीर्थयात्रा’ घरच्या घरीदेखील होते!