शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Indian Air Strike on Pakistan: 'जे केलं तर लय भारी, पण आता लष्करावर मोठी जबाबदारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 17:16 IST

आज पहाटे झालेला सर्जिकल स्ट्राईक अपेक्षित होता. काही दिवसांपूर्वी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या गंभीर फिदाईन हल्याच्या संदर्भात होता हे सर्वश्रुत आहे.

आज पहाटे झालेला सर्जिकल स्ट्राईक अपेक्षित होता. काही दिवसांपूर्वी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या गंभीर फिदाईन हल्याच्या संदर्भात होता हे सर्वश्रुत आहे. मागच्या वेळेस सर्जिकल स्ट्राईक हा सैन्याने केलेला जमिनीवरील हल्ला होता व तो काही ठरावीक अंतरापर्यंत करता येतो. कारण त्यात रिस्क फॅक्टर बराच असतो. तो हल्ला आपण एलओसीपासून काही अंतरावर असलेल्या लाँचिंग पॅडपर्यंतच सीमित होता. ह्या वेळेस आपल्याला डॉक किंवा पाकिस्तानच्या बऱ्याच आतमध्ये असलेल्या त्यांच्या कॅम्पवर किंवा प्रशिक्षण केंद्रावर करणे आवश्यक होते. त्याशिवाय पाकिस्तानला धडा शिकवला गेला नसता. अशा प्रकारच्या पाकिस्तानच्या कारवाया थांबल्या नसत्या. फिदाईन हल्ल्यानंतर संपूर्ण देश रागाने जळत होता. असे अनेक हल्ले येत्या काही दिवसात करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा होता. तेव्हा हा हल्ला अत्यंत आवश्यक होता. पंतप्रधानांनी याबाबत राष्ट्राला वचन दिले होते.यात आपण मिराज २००० सारखे सर्वात शक्तिशाली विमान वापरले. एक नाही तर तब्बल १२ विमानांचा समावेश होता. या लढाऊ विमानाला अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. लढाईच्या दृष्टीने एक हजार पौंडाच्या बॉम्बचा मारा केला. हा बॉम्ब शेकडो चौरस यार्ड अचूकपणे उद्ध्वस्त करू शकतो. या सर्व लष्करी कारवाईच्या अगोदर काही दिवसांपासून याचे प्लॅनिंग सुरू होते. सर्व भारतीय सैन्य दले आपआपल्या जागी काही दिवसांपासून तैनात आहेत. आता आपण पाकिस्तानला हे सिद्ध करून दाखविले आहे की, आम्ही एकच सर्जिकल स्ट्राईक करून स्तब्ध बसणारे नाहीत.परत कुरापत काढली तर जास्त शक्तीने प्रत्युत्तर देऊ. त्या व्यतिरिक्त राजकीय, डिप्लोमॅटिक, आर्थिक स्तरावर पाकिस्तानची कोंडी केलेली आहेच. पाकिस्तान स्वस्थ बसणारा देश नाही. आपण जास्त सतर्क राहणे आवश्यक आहे. जम्मू आणि काश्मीरमधील ऑपरेशन आता जास्त जोमाने सुरू होईल. आशा आहे की विरोधी पक्ष या ऑपरेशनचा पुरावा मागण्याचा निर्लज्जपणा करणार नाही. सरकारच्या व सैन्याच्यापाठी उभे राहणे व सर्व राष्ट्राचे कर्तव्य. पाकिस्तान व आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रियेची वाट बघणे आवश्यक आहे.

-अरविंद वर्टी, ब्रिगेडियर (निवृत्त)

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक