शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मनाचिये गुंथी - मानव यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:24 IST

भारतीय शास्त्रानुसार या जगात ८४ लाख योनी आहेत. या सर्व योनींमध्ये मानव योनीला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे व मानव सर्वश्रेष्ठ असण्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाने मानवाला बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीचा वापर करून मानव उचित व अनुचित निर्णय घेतो. उचित निर्णयामुळे त्याला सुख व शांती मिळते तर अनुचित निर्णयामुळे त्याला अनेक दु:खांना सामोरे जावे लागते.

डॉ. भूषणकुमार उपाध्यायभारतीय शास्त्रानुसार या जगात ८४ लाख योनी आहेत. या सर्व योनींमध्ये मानव योनीला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे व मानव सर्वश्रेष्ठ असण्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाने मानवाला बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीचा वापर करून मानव उचित व अनुचित निर्णय घेतो. उचित निर्णयामुळे त्याला सुख व शांती मिळते तर अनुचित निर्णयामुळे त्याला अनेक दु:खांना सामोरे जावे लागते.या बुद्धीमुळेच मानवाने आदिकाळापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्राचा शोध लावून ते तयार करण्याचे काम तो करीत आहे. या यंत्राचा शोध घेण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे त्याचे जीवन सुखद व्हावे तसेच त्याच्यामध्ये विद्यमान असलेल्या अनंत भावनांना व्यक्त करण्यासाठी पुरेसा वेळ त्याला मिळावा.मानव एक असा जीव आहे, ज्याच्यामध्ये अमर्याद शक्ती सामावलेल्या आहेत. काही शक्ती अशा आहेत, ज्या त्याला बाह्य जगाचा स्वामी बनवतात तर काही अशा ज्या त्याला महामानव बनवून दिव्यत्वाकडे घेऊन जातात.बाह्य जगातील अशा शक्ती आहेत, ज्या मानवाला एका ठराविक मर्यादेनंतर बेचैन व असमाधानी करतात.नृत्य, संगीत-कला व अध्यात्म या आपल्या अंतर्गत शक्तीच्या अभिव्यक्ती आहेत. जेव्हा या शक्ती अभिव्यक्त होतात, तेव्हा मानवाचे जीवन रस, सौंदर्य व परम चेतनेने ओतप्रोत भरले जाते. या शक्तीच्या प्रकट होण्याबरोबरच मानवाला एका परमानंदाची अनुभूती मिळते व मानव सर्व सीमांना तोडून या जगाचा नागरिक बनतो.जेव्हा यंत्र तयार झाले तेव्हा त्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे या यंत्राच्या साहाय्याने मानव कठिणातील कठीण काम लवकर करू शकेल व त्याला स्वत:च्या विकासासाठी जास्तीतजास्त वेळ मिळेल. जेणेकरून तो आपल्या अंतर्जगातील शक्तीला प्रकट करू शकेल.परंतु इतिहास असे सांगतो की, मानवाच्या जीवनात अगदी याच्या विपरीत घडलेले आहे. मानव यंत्राच्या उपयोगात व भौतिक साधनांच्या कमाईमध्ये एवढा गुंतला गेला की या अंत:शक्तीचा विकास पूर्णत: कमी झालेला आहे व आता त्या पूर्णत: खिन्न व आजारी आहेत आणि सध्या मानव तणाव व हिंसेच्या वातावरणात आपले जीवन जगत आहे.आता या गोष्टीची गरज आहे की मानवाने आपल्या जीवनातील थोडा वेळ काढून नृत्य करावे. हेच नृत्य त्याच्या जीवनात आनंदाची एक लहर निर्माण करेल. काव्य आणि साहित्याचे वाचन व सृजन या अंत:शक्तींना खुलवेल.अध्यात्मामुळे आपल्या मूळ स्वभावाची ओळख होऊन आपण अनंत चेतनेशी जोडले जाऊ व यामुळे मानव केवळ यंत्रमानव न राहता तो दिव्यत्वाकडे ओढला जाईल व परम चेतनेचा साक्षात्कार होऊन खºया अर्थाने ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना साकार होईल.