शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

डॉ.स्वामीनाथन:त्यांच्या हृदयात 'शेतकरी' होता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 10:23 IST

बंगालच्या भीषण दुष्काळाने हेलावलेल्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांची सेवा करायचे ठरवले होते, ते त्यांनी अतिनिष्ठेने केले.

देशातील कृषिविज्ञानात क्रांती आणणाऱ्या डॉ. एम. एस. कटोरा असलेल्या उपाशी भारताला त्यांनी अन्नधान्याच्या स्वामीनाथन या द्रष्ट्या वैज्ञानिकाला काही दिवसांपूर्वी क्षेत्रात स्वयंपूर्ण राष्ट्र बनवले. १९४३ मध्ये बंगालमध्ये आलेल्या भीषण दुष्काळाने ते हेलावून गेले, आणि त्यांच्या बौद्धिक उंचीला न्याय देणारी अन्य अनेक क्षेत्रे बाजूला सारून त्यांनी कृषिक्षेत्राला वाहून घेतले. अगदी तरुण वयात, ते अमेरिकन कृषिशास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या संपर्कात आले आणि त्यांचा आदर्श ठेवत स्वामीनाथन यांनी आपली वाटचाल सुरू केली. १९५० साली, अमेरिकेत व्याख्यातापदी काम करण्याची काम करण्याचा संधी विनम्रपणे नाकारून ते भारतातच काम करत राहिले. स्वातंत्र्यानंतरच्या दोन पंतप्रधान दशकात भारताने खडतर आव्हानांचा सामना केला. त्यातील प्रमुख आव्हान होते अन्नटंचाई, देशावर दुष्काळाचे सावट पसरलेले असताना डॉ. स्वामीनाथन यांची अढळ बांधिलकी आणि दूरदृष्टी यामुळे देशात कृषी समृद्धीचा नवा अध्याय सुरू झाला. त्यांनी गव्हाची नवी सुधारित वाणे विकसित केली. एकेकाळी हाती भिकेचा कटोरा असलेल्या उपाशी भारताला त्यांनी अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण राष्ट्र बनवले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी

हरितक्रांतीने अशक्य ते शक्य करुन दाखविण्याच्या भारतीय वृत्तीचे दर्शन जगाला प्रथम घडवले. अब्जावधी आव्हाने असतील, तर त्या आव्हानांवर मात करण्यासाठी नरेंद्र मोदी अभिनवतेच्या ज्योतीने तेवणारी अब्जावधी ही भारताकडे आहेत, हे जगणे पाहिले. हरितक्रांती झाल्याच्या पाच दशकांनंतर भारतीय शेती खूपच आधुनिक झाली आहे. मात्र, डॉ. स्वामीनाथन यांनी झाला रचलेला पाया कधीच विसरता येणार नाही. आज जग भरड धान्य हे सुपर फूड असल्याची चर्चा करत आहे; पण डॉ. स्वामीनाथन यांनी १९९० च्या दशकापासूनच भरड धान्याला प्रोत्साहन मिळावे, यासाठी चर्चा सुरू केली होती. स्वामीनाथन यांच्याशी माझा व्यक्तिगत स्नेह होता. २००१ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या संवादाला सुरुवात झाली. लागोपाठचा दुष्काळ, मोठे चक्रीवादळ आणि भूकंप यांचा राज्याच्या

विकासावर परिणाम झाला होता. अनेक उपक्रमांपैकी, मृदा आरोग्य कार्ड या उपक्रमामुळे आम्हाला मातीसंदर्भात सखोल तपशील गोळा करता आले, त्याचा नियोजनात फार उपयोग झाला. डॉ. स्वामीनाथन यांनी योजनेसाठी बहुमोल माहिती पुरवली. त्यांच्या सहभागामुळे या योजनेला व्यापक सहमती मिळाली आणि गुजरातच्या कृषी क्षेत्रातील यशाचा पाया रचला गेला.

मी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावरही आमच्यामधील संवाद सुरूच राहिला. २०१६ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय कृषी जैवविविधता काँग्रेसमध्ये भेटलो आणि पुढील वर्षी २०१७ मध्ये मी त्यांनी लिहिलेली दोन भागांची पुस्तक मालिका प्रकाशित केली.

वैज्ञानिक' म्हणतात, मात्र, ते त्याहूनही अधिक काही होते. ते खरेतर “किसान वैज्ञानिक", शेतकऱ्यांचे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या हृदयात शेतकरी होता. त्यांच्या कामाचे यश केवळ प्रयोगापुरते मर्यादित न राहाता बागांमध्ये आणि शेतांमध्ये दिसले. वैज्ञानिक ज्ञान आणि त्याचा व्यावहारिक उपयोग यामधील अंतर डॉ. स्वामीनाथन यांनी कमी केले. मानवी प्रगती आणि पर्यावरणीय शाश्वतता यांच्यातील नाजूक संतुलनावर समर्थन केले. भर देत त्यांनी शाश्वत शेतीचे सातत्याने जागतिक अन्न पुरस्कार (१९८७) हा प्रतिष्ठित सन्मान मिळविणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी पुरस्काराची रक्कम नफाविरहित संशोधन फाउंडेशन स्थापन करण्यासाठी वापरली. आजपर्यंत, ही संस्था विविध क्षेत्रांमध्ये व्यापक कार्य करत आहे. कृषी क्षेत्रात मूलभूत संशोधन करणाऱ्या अनेक संशोधन केंद्रांचे श्रेय डॉ. स्वामीनाथन यांना जाते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मनिला येथील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे संचालक म्हणूनही कार्य केले आहे. आयुष्याच्या सुरुवातीलाच त्यांनी ठरवले होते की शेतीला बळ द्यायचे आणि शेतकऱ्यांची सेवा करायची. त्यांनी ते उत्कटतेने केले. वैज्ञानिक शोधाची फलनिष्पत्ती शेतातल्या पिकांपर्यंत पोचेल हे सुनिश्चित करणे, पुढील पिढ्यांसाठी शाश्वततेतून समृद्धी वृद्धिंगत करणे, ही त्यांची जीवनध्येये डॉ. स्वामीनाथन यांना अनेक जण त्यांना 'कृषी होती, आपणही त्यांच्याशी बांधील राहिले पाहिजे !