शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

संचित : ‘ठिणगी’ जिवंत राहावी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 03:55 IST

अनेकांच्या हृदयात ठिणगी पेटते ती याच काळात. तीच मग तुमचं भविष्य ठरवते. आयुष्यात कुणीच कायमचं सुखी किंवा कायमचं दु:खी राहू शकत नाही; पण जास्तीत जास्त काळ तुम्हाला सुखी राहायचं असेल तर ते ठरतं तुमच्यातल्या याच ठिणगीतून, स्पार्कमधून..

- चेतन भगत

आयुष्यातले काही दिवस असे असतात, जेव्हा तुम्ही खरोखरच खूप खुश असता, आनंदी असता. एका अनोख्या अशा मस्तीत आपण जगत असतो. त्याचवेळी भविष्यातली स्वप्नंही आपल्या मनात रेंगाळत असतात. हे दिवस असतात, कॉलेजचे दिवस. आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा असा हा काळ. तुम्ही कोण आहात, भविष्यात तुम्ही कोणत्या ठिकाणी असाल, कोणती उंची तुम्ही गाठाल, हे सर्व ठरतं ते याच दिवसांत.अनेकांच्या हृदयात ठिणगी पेटते ती याच काळात. तीच मग तुमचं भविष्य ठरवते. आयुष्यात कुणीच कायमचं सुखी किंवा कायमचं दु:खी राहू शकत नाही; पण जास्तीत जास्त काळ तुम्हाला सुखी राहायचं असेल तर ते ठरतं तुमच्यातल्या याच ठिणगीतून, स्पार्कमधून..कुठून होते या ठिणगीची सुरुवात? खरं तर आपल्या जन्मापासूनच ती आपल्यासोबत असते आणि पुढेही आयुष्यभर राहते. या ठिणगीचा तुम्ही कसा वापर करता, यावर भविष्यात तुम्ही कुठे उभं असाल हे ठरतं. जेव्हा मी तरुणांकडे पाहतो, तेव्हा त्यांच्यात मला ऊर्जा ठसठसून भरलेली दिसते. याच्या अगदी उलट म्हणजे वय झालेली लोकं. त्यांच्यात ना कुठली ऊर्जा दिसते, ना इच्छाशक्ती. याचाच अर्थ जसजसं आपलं वय वाढत जातं, तसतसं आपल्यातलं चैतन्य हरवायला लागतं. त्यासाठीच हे चैतन्य टिकवून ठेवणं महत्त्वाचं. आपल्यातली ही ऊर्जा वाचवायची आणि वाढवायची कशी? - ही ऊर्जा म्हणजे जणू दिव्याची ज्योत. ती कायम पेटती राहायला हवी असेल तर तिचं संगोपन करावं लागतं, काळजी घ्यावी लागते, वारा, वावटळापासून तिला वाचवावं लागतं. सतत इंधन पुरवत राहावं लागतं. ही ऊर्जा आणि इंधन आपल्याला मिळतं ते ध्येयामुळे. ते उत्तुंग असलं, तर म्हातारं होण्याचं तुम्हाला भय नाही. अनेकजण कालांतरानं आपली ऊर्जा फक्त पैशासाठी वापरायला लागतात; पण पैसा हेच आयुष्यात सर्वस्व नाही. तसं असतं, तर जगातल्या मोठमोठ्या, श्रीमंत लोकांना क्रियाशील राहण्याची गरजच पडली नसती.