शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

कोरोना बाधितांचा द्बेश करणे चुकीचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:47 IST

जनता कफ्यूचे पालन करा..

ठळक मुद्देधुळेकरांनो शहरात विनाकारण फिरू नकासंसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यात आपत्कालीन स्थितीशहरात लॉकडाऊन असतांनाही नागरिक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघनधुळेकरांनी या महामारीच्या काळात एकमेकांना साथ द्या

चंद्रकांत सोनार ।शहरातील एका वयोवृद्ध महिलेचा कोरोना बाधित असल्याने अंत्यसंस्कारासाठी अनेकांनी पाठ फिरवली अशा वेळी मुस्लिम बांधवांनी मयताच्या मुलास आधार देत़ अंत्यविधी पार पाडला़ कोरोनाचे संकट कधीही केव्हाही व कुणावरही येवू शकते़ मात्र प्रत्येकाने माणुसकी विसरून चालणार नाही़ धुळेकरांनी या महामारीच्या काळात एकमेकांना साथ द्या! तरच आपण या युध्दात जिंकू शकतो़ असे मत मनपा उपायुक्त शांताराम गोसावी यांनी ‘लोकमत' शी बोलतांना व्यक्त केले़प्रश्न : अंत्यसंस्कारासाठी होणाऱ्या विरोधात विषयी काय सांगालउत्तर : करोना विषाणूमुळे माणसाची जीवनशैली खूप मोठा बदल झाला आहे़ या साथीच्या आजारामुळे प्रत्येकांनी जात, पात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, प्रांत देश यांच्या मयार्दा ओलांडलेली आहे़ त्यामुळे विषाणूची लागण कधीही केव्हाही व कोणालाही होऊ शकते़ त्यासाठी काळजी व खबरदारी घेण्याची गरज आहे़ बाधिता मनात द्वेश ठेवूऩ मृत्यूनंतर अत्यसंस्कारास विरोध चुकीचा आहे़प्रश्न : सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल काय सांगालउत्तर : कोरोनाची लागण झाल्यास अनेकांकडून मोठ्या प्रमाणात तिरस्कार केला जातो़ त्यामुळे बाधितावर मुलाने अग्निडाग दिल्यास नकार दिल्याने एका नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाºयांने स्व:ता अग्निडाग देण्याची भुमिका घेतली़ आई-वडील मुलांसाठी करोडो रूपयांची मालमत्ता जमा करून ठेवतात व एैनवेळी बाधितामुळे त्यांचा मृृत्यू झाल्यास अग्निडाग देण्यास नकार देतात हे मात्र चुकीचे आहे़प्रश्न : कोरोनावर मात करण्यासाठी काय करावे?उत्तर : कोरोनाच्या पार्शभूमीवर देशात लॉकडाऊन केले आहे़ लॉकडाऊन संपल्यानंतरही आरोग्य विभागाने दिलेल्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे़ स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, वेळो-वेळी हात धुणे, शहरातील सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, विशेषत: गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन शांतराम गोसावी यांनी केले़जनता कफ्यूचे पालन करा..कोरोनाच्या विषाणुमुळे उध्दवनाच्या संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यात आपत्कालीन स्थिती निर्माण झालेली आहे़ या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी व निर्माण झालेल्या संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी सोमवारी १ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पावेतो संपुर्ण दिवसभर जनता कफ्यू ठेवण्याबाबतचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ नागरिकानी नियमाचे पालन करावे़          धुळेकरांनो शहरात विनाकारण फिरू नकाकोरोनावर सध्या औषधी उपलब्ध नाहीत़ त्यामुळे काळजी घेणे एकमेव उपाय आहे़ त्यासाठी प्रत्येकाने आपला जीव कसा वाचविता येईल याची काळजी घेणे महत्वाचे आहे़ शहरात लॉकडाऊन असतांनाही नागरिक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत फिरतात़ बाहेर विनाकारण फिरणे म्हणजे तुम्हीच या आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे़

टॅग्स :Dhuleधुळे