शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

कामगारांना हक्कापासून वंचित राहावे लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:07 IST

जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनीसह अन्य काही विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे, वेतन कपात, ...

जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनीसह अन्य काही विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे, वेतन कपात, बदली अशा विविध तक्रारी जिल्हा कामगार न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी २०२० पर्यंत कामगार न्यायालयाचे काम सुरळीत सुरू होते. मात्र मार्च महिन्यापासून देशात कोरोना संसर्ग वाढल्याने टप्प्याटप्प्यात राज्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय, ग्राहक मंच काही महिन्यासाठी बंद ठेवण्यात आले. परिणामी ज्या कामगारांनी २ ते ३ वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. त्याचा निर्णयावर अंतिम सुनावणी या काळात होणार होती. या काळात ही सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे सुमारे जिल्ह्यातील पाच ते सहा हजार कामगारांना न्याय व हक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली. कामगारांचे प्रश्न व निर्णय तातडीने मार्गी लागावे, अशी अपेक्षा कामगांराकडून केली जात आहे.