शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

मास्क वापरा अन् इतर आजारांनाही थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 11:32 IST

धुळे : कोरोना विरुद्धच्या लढ्यात मास्क अतिशय महत्वाचे शस्त्र ठरले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे ...

धुळे : कोरोना विरुद्धच्या लढ्यात मास्क अतिशय महत्वाचे शस्त्र ठरले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी केले आहे. मास्कमुळे कोरोना सोबतच इतरही विषाणूजन्य आजार रोखले गेले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आढळलेल्या इतर विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे.कोरोनामुळे नागरिकांनी मास्कचा वापर केल्यामुळे कोरोना सोबतच दरवर्षी आढळणाऱ्या इतर विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे मास्कचा वापर सर्वार्थाने फायद्याचा ठरला आहे. विषाणूजन्य आजारांमध्ये दमा, सर्दी खोकला, इन्फ्ल्यूएंझा व विविध ऍलर्जी असलेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. यावर्षी या आजाराचे रुग्ण कमी झाले आहे..कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुढील आठवड्यात वाढेल अशी भीती जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली होती. मात्र बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र मागील दोन दिवसांपासून सैनंदीं बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. सोमवारी २८ तर मंगळवारी २५ रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या पुन्हा वाढणार तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा व इतर आजारांचा संसर्ग थांबवण्यासाठी मास्क वापरने गरजेचा आहे.ऋतू बदलल्यानंतर श्वसनाशी संबंधित आजाराचे रुग्ण वाढतात. मास्कच्या वापरामुळे यावर्षी श्वसनाचा त्रास जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे आढळले आहे. तोंड व नाकावाटे बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे विषाणूजन्य आजारांचा प्रसार होतो. दर्जेदार मास्कचा वापर नागरिकांनी करावा.-डॉ.मनिष पाटील,जिल्हा साथरोग अधिकारी