शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

टिटाणे गावात तरुणांनी केले स्मशानभूमीत वृक्षारोपण, स्वराज्य निर्माण सेनेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:41 IST

गावातील स्मशानभूमीत निंब, वड, शिसम, उंबर इत्यादी झाडे लावली. तसेच त्या सर्व झाडांच्या सुरक्षेसाठी कुंपण करण्यात आले. लावलेली सर्व ...

गावातील स्मशानभूमीत निंब, वड, शिसम, उंबर इत्यादी झाडे लावली. तसेच त्या सर्व झाडांच्या सुरक्षेसाठी कुंपण करण्यात आले. लावलेली सर्व झाडे जगवण्यासाठी संघटनेच्या प्रत्येक सदस्याने जबाबदारी देखील घेतली आहे.

या उपक्रमाविषयी माहिती देताना तरुणांनी सांगितले की, आज माणसाला, प्राण्यांना जगण्यासाठी एक प्रदूषणमुक्त आणि हवेशीर वातावरण हवे आहे. काेरोनाचा संसर्ग आणि नैसर्गिक आपत्तींमुळे मानवी जीवनासाठी निसर्ग किती महत्त्वाचा आहे, याचे महत्त्व आता सर्वांनाच पटले आहे. निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर वनांचे संरक्षण, वृक्षांचे संवर्धन आणि वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा उपक्रम राबविला आहे.

यावेळी रुपेश बच्छाव, आकाश देवरे, राहुल देवरे, शुभम दहिते, मोहन देवरे, गणेश सावंत, विरल बागुल, कृपाल शिंदे, गोकुळ पवार, भूषण घोडसे, अमोल दहिते, गोलू देवरे, दिग्विजय ठाकरे यांनी मेहनत घेतली.