शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

देशात सरसकट मंदीचे सावट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 11:40 IST

साक्री येथील व्याख्यानमालेत प्रा.प्रकाश पाठक यांचे प्रतिपादन

आॅनलाइन लोकमतसाक्री (जि.धुळे) : अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी सरकार अनेक पाऊले उचलत आहे़ त्याचा काही अंशी परिणाम सध्या अर्थव्यवस्थेवर होत आहे़ त्यामुळे एक-दोन क्षेत्रातील घट म्हणजे सरसकट अर्थव्यवस्थेची मंदीची लाट म्हणता येवू शकत नाही. असे मत जेष्ठ विचारवंत प्रा.प्रकाश पाठक यांनी व्यक्त केले. साक्री येथील श्री. छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या १९ व्या शारदोत्सव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी या विषयावर प्रा. पाठक बोलत होते.अध्यक्षस्थानी साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अ‍ॅड. गजेंद्र भोसले होते़ तर  कार्यवाह प्रा. व्ही. के. शहा, प्रा. डी. एन. खैरनार, आबा सोनवणे, प्रा. एल. जी.सोनवणे, सांस्कृतिक समिती प्रमुख  विजय भोसले, संचालक आबा सोनवणे, आर. डी. भामरे, अजीज खा पठाण,  पी. झेड. कुवर उपस्थित होते.  प्रा. पाठक पुढे म्हणाले की, सध्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात घसरण होत असली तरी स्थिती लवकरच सुधारेल. अर्थ व्यवस्थेचे विविध निर्देशांक गेल्या काही वर्षांमध्ये स्थिरावले आहेत़ मात्र अर्थव्यवस्थेतील काही कीडमुळे सध्याच्या घसरणीची स्थिती दिसून येते. यात काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय घडामोडी देखील कारणीभूत आहे असे मतत्यांनी मांडले. देशात सरसकट मंदिचे वातावरण नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी सेवानिवृत्त प्रा़ बी. पी. निकम यांना पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.

टॅग्स :Dhuleधुळे