शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 21:07 IST

सनियंत्रण सभेत प्राचार्या डॉ. विद्या पाटील यांचे प्रतिपादन

आॅनलाइन लोकमतधुळे :अध्ययन आणि अध्यापक अधिकाधिक सोपे व्हावे यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजे. शिक्षकांनी शिक्षण सोपे करण्यासाठी राबविलेले प्रयोग अभिमानास्पद आहे. अशा उपक्रमशील शिक्षकांचे अनुकरण इतरांनी करावे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. विद्या पाटील यांनी येथे केले.जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्थेत संनियंत्रण सहविचार सभा झाली. त्यावेळी प्राचार्या डॉ. पाटील बोलत होत्या. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुभाष बोरसे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मनीष पवार, ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रतिभा भावसार, जयश्री पाटील, विजय गायकवाड उपस्थित होते.यावेळी निष्ठा आणि शगुणोत्सवाची माहिती देण्यात आली. तसेच तालुकानिहाय शैक्षणिक कामांचा आढावा घेत पुढे काय, यावर चर्चा करण्यात आली. चारही तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय शैक्षणिक कामांची माहिती सादर केली. त्यात तालुक्यात राबवण्यात येणारे विविध उपक्रम, नावीन्यपूर्ण उपक्रम, तंत्रस्नेही शिक्षकांचे सुरू असलेले कार्य, सौरशाळा, डिजिटल शाळा व या माध्यमातून नावीन्यपूर्ण उपक्रम याची तालुक्यातील स्थितीची मांडणी करण्यात आली.शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी विशेष कायार्चे सादरीकरण केले. सहविचार सभेसाठी चारही तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक आदी उपस्थित होते. 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण