शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधत काढली जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 21:26 IST

गावातील परिसरातील आजूबाजूच्या भागांमध्ये फेकलेल्या प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिकचा कचरा हा विद्यार्थ्यांनी संकलित केला आहे.

विज्ञान दिवसाचे औचित्य साधत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुळे पर्यावरनाला कशा पद्धतीने हानी पोहोचत आहे, यासाठी प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी जनजागृती रॅली काढून नागरिकांना प्लास्टिक मुळे पर्यावरणाची कशापद्धतीने हानी होत आहे याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत धुळ्यातील वार गावात जन जागृती रॅली काढली. 

गावातील परिसरातील आजूबाजूच्या भागांमध्ये फेकलेल्या प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिकचा कचरा हा विद्यार्थ्यांनी संकलित केला आहे. त्याचबरोबर या प्लास्टिकचा उपयोग हे विद्यार्थी मेडिटेशन रूम बनवण्यासाठी करणार असून या टाकाऊ प्लास्टिकचा चांगल्या पद्धतीने उपयोग या विद्यार्थ्यांकडून केला जाणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

धुळे तालुक्यातील वार या गावातील केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळेच्या या विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम आज जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधत राबविला आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्याचे बघायला मिळाले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे