शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

धान्याच्या साठ्यात मापात पाप; काही ठिकाणी निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:10 IST

कोणाला किती मिळते धान्य? अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति कार्ड गहू २० किलो, तांदूळ १५ तर साखर १ किलो दिली जाते़ ...

कोणाला किती मिळते धान्य?

अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति कार्ड गहू २० किलो, तांदूळ १५ तर साखर १ किलो दिली जाते़ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति युनिट गहू ३ किलो व तांदूळ २ किलो दिले जातात. मात्र एपीएल कार्डधारकांना धान्य देय नाही. गरीब लाभार्थ्यांना रेशनचे धान्य वाटप केले जाते. मात्र त्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणे गरजेचे सांगितले जात असल्याचे सांगण्यात आले.

मालकातर येथे धान्य मिळते खरे, पण घाणच

मालकातर येथे रेशन नियमित मिळत असले तरी बहुतांशी वेळा धान्य निकृष्ट दर्जाचे मिळते. तांदुळामध्ये अधिक घाण, हलका प्रतीचा व शिजविल्यानंतर पातळ होऊन जातो. तसेच तांदूळ व गव्हाच्या ५० किलो वनजाच्या गोणीत नेहमी ५ ते ६ किलो धान्य कमी भरते. त्या वेळी ग्राहकांमध्ये वाद होतात. आदिवासी संघटनादेखील लक्ष ठेवून असल्यामुळे आता पहिल्यापेक्षा चांगले धान्य व नियमित मिळते. आदिवासी बांधवांना चांगल्या प्रकारचे धान्य कसे मिळेल याकडे तालुका पुरवठा विभागाने लक्ष द्यावे.