शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

तऱ्हाडी उपसरपंचपदी उजनबाई अहिरे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST

तऱ्हाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाचा गणेश नथा भामरे यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होते . १५ रोजी सकाळी अकरा वाजता ...

तऱ्हाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाचा गणेश नथा भामरे यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होते . १५ रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामविकास अधिकारी जी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. उपसरपंच पदासाठी प्रफुल साहेबराव पाटील व उजनबाई अहिरे यांनी अर्ज दाखल केले. यात दोघांना सात - सात मते मिळाली. त्यावेळी विद्यमान सरपंच जयश्री धनगर यांच्या निर्णायक मताने उजनबाई वासुदेव अहिरे यांना आठ मते व प्रफुल्ल पाटील यांना सात मते पडली. म्हणून उजनबाई वासुदेव अहिरे यांची उपसरपंचपदावर निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित उपसरपंच उजनबाई वासुदेव अहिरे यांच्या निवडीबद्दल माजी सरपंच सुदाम भलकार, माजी उपसरपंच अशोक सोनवणे, सुनील धनगर, रावसाहेब कदम, ज्ञानेश्वर भामरे, रावसाहेब बोरसे, रवींद्र अहिरे व रावसाहेब अहिरे आदींनी स्वागत केले.