शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘अक्कलपाडा’तून आवर्तन; पाणी नेरजवळ पोहचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:18 IST

धुळे शहरातील नदीपात्रात गुरूवारी पोहचण्याची शक्यता 

ठळक मुद्देआवर्तनाचे पाणी नेरजवळ पोहचले आज, उद्यापर्यंत धुळ्यातील नदीपात्रात पोहचण्याची शक्यताचार दिवसांनंतर आवर्तनाचा वेग वाढविण्याबाबत निर्णय घेणार 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून सोमवारी दुपारी सोडलेले पाणी मंगळवारी सकाळी तालुक्यातील नेर गावाजवळील चंदन टेकडी बंधा-यापर्यंत पोहचले. हा बंधा-या भरून ओसंडल्यानंतर आवर्तनाचा धुळे शहराकडे प्रवास सुरू झाला आहे. हे आवर्तन शिंदखेडा तालुक्यातील मुडावद गावापर्यंत पोहचविण्याचे पाटबंधारे विभागाचे प्रयत्न आहेत. प्र.जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांनी शनिवारीच पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले होते. पांझरा नदीपात्रालगत धुळे, शिंदखेडा व अमळनेर असे तीन तालुके असून त्या तिन्ही तालुक्यातील सुमारे शंभरावर गावांना या आवर्तनाचा लाभ मिळणार आहे. ८५ गावांच्या पाणी योजना या नदीकाठी असून पाणी आटल्याने तीव्र पाणीटंचाईचा फटका या गावांना बसत आहे. जनावरांचेही पाण्याविना हाल होत असून आवर्तनामुळे त्यांचीही सोय होईल, असे सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी नेरजवळ पोहचलेले आवर्तन बुधवारी किंवा गुरूवारी सकाळी शहरातील नदीपात्रात पोहचेल, असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. पहिल्या चार दिवसांत सोडलेल्या आवर्तनाचे पाणी कुठपर्यंत पोहचते, याचा अंदाज घेऊन त्यानंतर सोडण्यात येणाºया पाण्याचा वेग वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. या आवर्तनामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. पहिले आवर्तन फेबु्रवारी महिन्यात सोडण्यात आले होते. त्यास अडीच महिना उलटल्याने अक्कलपाडा प्रकल्पातून आरक्षित पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी सातत्याने केली जात होती. 

 

टॅग्स :Dhuleधुळेriverनदी