शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

वलवाडी, भोकर येथील स्मशानभूमीचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST

महापालिकेत तीन वर्षांपूर्वी अकरा गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीनंतर ११ गावांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी मनपाची आहे. ग्रामपंचायतीनंतर ...

महापालिकेत तीन वर्षांपूर्वी अकरा गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीनंतर ११ गावांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी मनपाची आहे. ग्रामपंचायतीनंतर मनपाकडे गावाचे हस्तांतरण झाल्यानंतर येथील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती.

वलवाडी गावाची लोकसंख्या सुमारे १० ते ११ हजार आहे. अत्यसंस्कार करण्यासाठी शहरासह वलवाडी, भोकर गावांचा संपर्क येतो. मात्र येथील स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यासाठी साेयी-सुविधांसह बैठक व्यवस्था नसल्याने नातेवाइकांना देवपूर येथील एकवीरा देवी मंदिरातील स्मशानभूमीत जावे लागत होते. नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेविका वंदना भामरे यांनी महापाैर चंद्रकांत सोनार यांच्याकडे स्मशानभूमीची दुरुस्ती व नूतनीकरणाची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी उपायुक्त गणेश गिरी यांनी स्मशानभूमीची पाहणी करीत मनपाकडे दुरुस्तीचा आदेश पाठविला होतो. या वेळी नगरसेविका वंदना भामरे, नगरसेवक ००००० आदी उपस्थित होते.

वलवाडी व भोकर येथील स्मशानभूमीची संरक्षक भिंत, पाण्याची व टाकीची व्यवस्था, सभामंडप, प्रवेशद्वार दुरुस्ती, अंत्यविधी सभामंडप व ओट्याची दुरुस्ती, परिसरात पथदिवे तसेच संपूर्ण स्मशानभूमीचे रंगकाम केले जाणार आहे. यासाठी कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे.