शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे पर्यटकांची पाठ

By admin | Updated: April 10, 2017 16:21 IST

वाढलेले तापमान, मुलभूत सुविधांचा अभाव व वाढलेल्या प्रवेश शुल्का मुळे जगप्रसिध्द अजिंठा लेणीकडे देशी व विदेशी पर्यटकांनी पाठ फिरविली आहे.

 मुलभूत सुविधांचा अभाव : हॉटेल व रिसॉर्ट व्यवसायावर परिणाम

फदार्पूर,दि.10- वाढलेले तापमान, मुलभूत सुविधांचा अभाव व  वाढलेल्या प्रवेश शुल्का मुळे जगप्रसिध्द अजिंठा लेणीकडे देशी व विदेशी पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे महिनाभरापासुन या ठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे. यामुळे परीसरातील व्यावसायीक चांगलेच अडचणीत आले आहे.
प्रत्येक वर्षी ऑक्टोंबर ते जानेवारी व एप्रिल ते जुन या कालावधीत अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांची वर्दळ असते. एप्रिल मध्ये उन्हाळी सुटय़ा लागत असल्याने या काळात पर्यटकांची चांगली गर्दी असते. या काळात दररोज हजारो पर्यटक अजिंठा लेणीला भेट देत असतात. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यानंतर लेणी कडे पर्यटकांनी जी पाठ फिरवली ती एप्रिल महिना लागला तरी कायम आहे. पर्यटक भेटी देतील या आशेने अनेक लहान मोठय़ा व्यापा:यांनी खाजगी कर्ज तसेच नातेवाईक, मित्र मंडळी कडुन उसनवारीने पैसे घेवून आपल्या दुकानात माल भरुन घेतला. आता पर्यटक नसल्याने हे कर्ज कसे परत करावे ही चिंता व्यावसायिकांना आहे.
 हॉटेल्स आणि रिसॉर्ट रिकामेच  
देशी व विदेशी पर्यटकांच्या सुविधेसाठी फदार्पूर (ता.सोयगाव) येथे  एमटीडीसी सह अनेक खाजगी हॉटेल्स व रेसॉर्ट आहेत. मात्र सध्या पर्यटक नसल्याने हे सर्व हॉटेल्स व रिसॉर्ट ओस पडले आहेत. हे हॉटेल्स व रिसॉर्ट चालविण्यासाठी दररोज लागणारा हजारो रुपयाचा खर्च व कर्मचा:यांचे वेतन कसे काढावे या चिंतेत येथील हॉटेल व्यावसायीक आहे.
अजिंठा लेणीतील पर्यटन घसरण्याची प्रमुख कारणे
सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे अजिंठा लेणीतील पर्यटकांची संख्या घटली असे म्हटले जात आहे. मात्र ऑक्टोंबर ते जानेवारी च्या कालखंडात ही गेल्या काही वर्षा च्या तुलनेत अजिंठालेणीत अत्यंत कमी पर्यटकांनी भेट दिली आहे. येथे येणा:या पर्यटकांना मिळणा:या मुलभुत सुविधांचा अभाव हे देखील आहे. लेणीत येणा:या हजारो पर्यटकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी कोणतीही सुविधा नाही. पिण्याच्या पाण्यासाठी पर्यटकांना अनेक ठिकाणी भटकंती करावी लागते.  काही महिन्यांपासून तिकीट दरात व सुविधा शुल्कात  भरमसाठ वाढ झाली आहे. अजिंठालेणी बघण्यासाठी एका भारतीय पर्यटकाला सुमारे 114 रुपये तर विदेशी पर्यटकांना 584 रुपये मोजावे लागतात (हा खर्च केवळ 4 किमी च्या अंतरात प्रति व्यक्ती करावा लागतो ). फदार्पूर टि.पॉईंट ते अजिंठालेणी या चार किमी च्या अंतरात रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. (वार्ताहर).