शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

धुळे जिल्ह्यात रावण दहन करण्याची परवानगी देवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:01 IST

आदिवासी एकता परिषदेतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन

आॅनलाइन लोकमतधुळे : राजा रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान व दैवत आहे. न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे रावण दहन करण्याची परवानगी कोणालाही देण्यात येवू नये अशी मागणी आदिवासी एका परिषदेच्या शिंदखेडा शाखेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, राजा रावणासारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही. तामिळनाडूत रावणाची ३५२ मंदिरे आहेत. सर्वात मोठी मूर्ती मध्यप्रदेशात आहे. अनेक राज्यांमध्ये रावणाची पूजा केली जाते. रावण हा महाज्ञानी व विद्वान असल्याने आदीवासी समाजात पुजनीय आहे. आदिवासींच्या भावान दुखावल्या जाऊ नयेत, समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी रावण दहन प्रथा बंद करावी.निवेदनावर प्रेमचंद सोनवणे, गुलाब सोनवणे, शानाभाऊ सोनवणे, नाना महाले, राजन वाघ, गणेश मोरे, दीपक सोनवणे,भैय्या मोरे, दीपक देसाई, पिंटू पवार, रामदास सोनवणे, आबा अहिरे, गंगाराम बागूल, भाऊसाहेब भिल, गोकूळ गायकवाड यांच्यासह अनेकाच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे