शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

धुळे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 3:25 PM

अवकाळी : ओखी वादळाचा परिणाम 

ठळक मुद्देओखी वादळाचा परिणाम जिल्हाभरात हजेरी, संततधार सुरूच कांदा, कपाशी पिकांसह चाºयाचे नुकसान 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अरबी समुद्रातून महाराष्टÑाच्या किनारपट्टीवर येऊन धडकलेल्या ओखी वादळाचे परिणाम जिल्ह्यातही प्रत्ययास आले असून मंगळवारी दुपारपासून पावसाला सुरूवात झाली. सोमवारी रात्रीपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली होती. मंगळवारी आभ्राच्छादित वातावरणामुळे सूर्यदर्शन होऊ शकले नाही. पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसामुळे कांदा, कापूस व चाºयाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून गारठ्यातही वाढ झाली आहे. जिल्ह्यात ओखी वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम सोमवारीच दिसून आले होते. प्रखर ऊन असताना ढगांची गर्दी होऊ लागली. संध्याकाळनंतर आकाश ढगांनी भरून गेले होते. परतीच्या पावसानंतर सावरत असलेल्या शेतकºयांना पुन्हा अवकाळी पावसाला सामोरे जावे लागले आहे. आधी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास तुरळक पाऊस झाला. त्यानंतर दुपारी सव्वावाजेच्या सुमारास रिपरिप पावसाला सुरूवात होऊन नंतर त्याचा जोर वाढला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली. तासाभरानंतर पाऊस ओसरला. परंतु रिपरिप सुरू होती. यामुळे गारठ्यात वाढ झाली असून अनारोग्य पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. कांदा, कपाशीचे नुकसानया पावसामुळे काढणीवर आलेल्या व नव्याने लागवड झालेल्या कांद्याचेही नुकसान होत आहे. तसेच बोंडे फुटलेली कपाशी ओली होत असल्याने आधीच त्रस्त असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसामुळे शेतात उघड्यावर रचून ठेवलेला चाराही ओला होऊन काळा पडणार आहे. त्यामुळे गुरांसाठी चारा कसा उपलब्ध करावा, अशा पेचात आता पशुपालक पडले आहेत.