शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

धुळे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:26 IST

अवकाळी : ओखी वादळाचा परिणाम 

ठळक मुद्देओखी वादळाचा परिणाम जिल्हाभरात हजेरी, संततधार सुरूच कांदा, कपाशी पिकांसह चाºयाचे नुकसान 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अरबी समुद्रातून महाराष्टÑाच्या किनारपट्टीवर येऊन धडकलेल्या ओखी वादळाचे परिणाम जिल्ह्यातही प्रत्ययास आले असून मंगळवारी दुपारपासून पावसाला सुरूवात झाली. सोमवारी रात्रीपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली होती. मंगळवारी आभ्राच्छादित वातावरणामुळे सूर्यदर्शन होऊ शकले नाही. पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसामुळे कांदा, कापूस व चाºयाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून गारठ्यातही वाढ झाली आहे. जिल्ह्यात ओखी वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम सोमवारीच दिसून आले होते. प्रखर ऊन असताना ढगांची गर्दी होऊ लागली. संध्याकाळनंतर आकाश ढगांनी भरून गेले होते. परतीच्या पावसानंतर सावरत असलेल्या शेतकºयांना पुन्हा अवकाळी पावसाला सामोरे जावे लागले आहे. आधी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास तुरळक पाऊस झाला. त्यानंतर दुपारी सव्वावाजेच्या सुमारास रिपरिप पावसाला सुरूवात होऊन नंतर त्याचा जोर वाढला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली. तासाभरानंतर पाऊस ओसरला. परंतु रिपरिप सुरू होती. यामुळे गारठ्यात वाढ झाली असून अनारोग्य पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. कांदा, कपाशीचे नुकसानया पावसामुळे काढणीवर आलेल्या व नव्याने लागवड झालेल्या कांद्याचेही नुकसान होत आहे. तसेच बोंडे फुटलेली कपाशी ओली होत असल्याने आधीच त्रस्त असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसामुळे शेतात उघड्यावर रचून ठेवलेला चाराही ओला होऊन काळा पडणार आहे. त्यामुळे गुरांसाठी चारा कसा उपलब्ध करावा, अशा पेचात आता पशुपालक पडले आहेत.