शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

पिकांचा ढिगारा दाखवत सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:14 IST

जिल्हा प्रशासनाला निवेदन : जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे धरणे आंदोलन

धुळे : अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापूस, मका, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नुकसानीच्या पिकांचा ढिगारा निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दाखवत सरकारचा निषेध करण्यात आला़शहरातील क्यूमाईन क्लबजवळ सकाळी १० वाजता आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना शंभर टक्के भरपाई, सरसकट कर्जमाफी, वाढती महागाई, बेरोजगारी अशा संकटातून सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी आंदोलनात आमदार सुधिर तांबे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. एकीकडे शेतकरी संकटात असतांना सत्ता आणि खुर्ची मिळविण्यासाठी भाजपा सरकार मस्तीत तर दुसरीकडे कृषीप्रधान देशात आणि पुरोगामी महाराष्ट्रात शेकºयांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरावे लागत आहे़ ही महाराष्ट्राच्या दृष्टीने काळीमा फासणारी घटना आहे. शेतकºयांचा आवाज बुलंद करण्यासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची काँग्रेसची तयार आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरु लागला आहे. त्यामुळे शेतकºयांना आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. भविष्यात सरकार कोणाचेही येऊ द्या शेतकºयांसाठी चालणारा आपला लढा तीव्र केला जाईल असा इशारा आमदार कुणाल पाटील यांनी दिला़यावेळी बाजार समितीची माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, रमेश श्रीखंडे, बाजीराव पाटील, भानुदास माळी, रणजित पावरा, रितेश पाटील, पंढरीनाथ पाटील, रावसाहेब पवार, भानुदास गांगुर्डे, प्रमोद सिसोदे, बापू खैरनार, प्रमोद भदाणे, छोटू चौधरी, शरद माळी, अरुण पाटील, राजीव पाटील, रावसाहेब पाटील, दिनेश बोरसे, अलोक रघुवंशी, बापू नेरकर, नंदु खैरनार साक्री, धिरण अहिरे, किशोर पाटील, प्रकाश पाटील, दिपक देसले,विमलाताई बेडसे, नाजनीन शेख उपस्थित होते.