शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

भरतीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST

यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे, प्रथमेश सोनार, प्रदीप ठाकरे, बाळकृष्ण हटकर, जितेंद्र मांढरे, अमोल सिन्नरकर, सागर ...

यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे, प्रथमेश सोनार, प्रदीप ठाकरे, बाळकृष्ण हटकर, जितेंद्र मांढरे, अमोल सिन्नरकर, सागर पाटील, मिलिंद सोनवणे, महेश नगराळे, प्रशांत देसले, राहुल गायकवाड, नीलेश पाटील, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, काही वर्षांपासून आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांनी भरती करण्यात आली. कोरोना संकटकाळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. शासनाने आता आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. भरती करताना सन २०२० पासून कंत्राटी पद्धतीने आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना रिक्त जागांवर सामावून घ्यावे, शंभरपेक्षा अधिक दिवस आरोग्य सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.