शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

भाव नसल्याने शेतातील डाळिंब काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:38 IST

स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुबार तालुक्यातील वरुळ, बामडोर, शिंदे, समशेरपूर आदी शेतशिवारात डाळिंबाचे भाव घसरल्याने शेतकºयांकडून ही झाडे काढण्यात येत आहेत़ उत्पन्नापेक्षा त्यांना खर्चच अधिक येत असल्याचे संबंधित सुमारे २५ शेतकºयांकडून ही कार्यवाही करण्यात आली आाहे़ डाळिंबाला भावही नगन्य असल्याने शेतकºयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़जाणकार शेतºयांच्या म्हणण्यानुसार डाळींबची शेती करण्यासाठी एकरी ९० हजार रुपयांचा खर्च होत असल्याचे सांगण्यात आले़ तसेच याचे उत्पन्न लागवडीपासून सुमारे दोन वर्षांनंतर मिळत असते़ त्याच प्रमाणे ज्या वेळी डाळिंबाच्या झाडाला बहर येतो तेव्हाही बºयापैकी पैसा खर्च करावा लागत असतो़ त्या मानाने स्थानिक तसेच इतर लगतच्या बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकºयांना उत्पादनाचा खर्च काढणेही शक्य होत नसल्याची व्यथा शेतकºयांकडून मांडण्यात आली आहे़ सध्या सुरत, नाशिक, मालेगाव आदी बाजारपेठेच्या ठिकाणी १५० ते ६०० रुपये प्रति कॅरेट डाळींबाला भाव उपलब्ध आहेत़ एका कॅरेटमध्ये सुमारे २२ किलो डाळिंब असल्याचे सांगण्यात आले़संबंधित परिसरात बहुसंख्य शेतकºयांनी डाळिंबाची झाडे लावली होती़ काही कालावधीने का होईना परंतु डाळिंबाला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकºयांना होती़ परंतु बाजारपेठेत डाळिंबाला भाव नसल्याने शतकºयांची आर्थिक हानी होत   होती़ त्यातच स्थानिक बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकºयांना आपल्या मालाची इतर ठिकाणी निर्यात करावी लागत असल्याने त्यातही मोठ्या  प्रमाणात पैसा खर्च होत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकºयांनी डाळींबाची झाडे काढून त्या ठिकाणी इतर पीक घेण्याला आता पसंती दिली असल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिसरातील सुमारे २५ शेतकºयांनी टॅक्टरच्या साहाय्याने आपल्या शेतातील डाळिंबाची झाडे काढणीला सुरुवात केली आहे़ दरम्यान, इतका खर्च होऊनही त्याचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने शेतकºयांची यात मोठी आर्थिक हानी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे़ तसेच यामुळे अनेक शेतकºयांचे आर्थिक गणितदेखील कोलमडले आहे़ डाळिंबावर हवामानाचाही परिणाम - कृषी साहाय्यकडाळिंबासाठी येथील हवामान योग्य नसल्याचे कृषी साहाय्यक सुधीर वाघमारे यांनी सांगितले डाळिंबाच्या लागवडीसाठी निचरा होणारी मुरमाळ जमिन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले़ काळ्या जमिनीत पाण्याचा लवकर निचरा होत नसल्याने याचा परिणाम पिकावर होत असतो़  त्याच बरोबर माती-पाणी परिक्षणाबाबतही शेतकरी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्याने याचा विपरित परिणाम डाळिंबावर झाला आहे़ शिवाय काही भागात डाळिंबावर तेल्या रोग येत असतो़त्यामुळे झाडे वाळतात़ या सर्वांमुळे डाळिंबाचा दर्जा खालावतो व भाव मिळण्यास अडचणी येतात़