शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

धुळे-नंदुरबार जिल्ह्यात नाफेडतर्फे फक्त  ७,७८० क्विंटल धान्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 11:37 IST

धुळ्यात एकाही शेतकºयाने आॅनलाईन नोंदणी केली नाही

ठळक मुद्देनाफेडतर्फे पहिल्यांदाच आॅनलाईन खरेदीदोन्ही जिल्ह्े मिळून ७९२ शेतकºयांनी केली नोंदणीधुळ्यात दाण्याचीही आवक झाली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  नाफेडच्यावतीने यावर्षी प्रथमच मूग, उडीद, सोयाबीनची आॅनलाईन खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. धुळे-नंदुरबार जिल्ह्यात पाच खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. मात्र दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांकडून आॅनलाईन खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याच पाचपैकी चार खरेदी केंद्रावर ७९२ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यांच्याकडून फक्त ७ हजार ७८० क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आलेली आहे. पूर्वी मूग, उडीद आणि सोयाबीनची खरेदी हमी भाव न देताच केली जात होती. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. मात्र २०१७-१८  या खरीप हंगामासाठी शेतकºयांचा माल हा हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार ३ आॅक्टोबर ते १३ डिसेंबर १७ या कालावधित मूग, उडीदची हमीभावाने खरेदी झाली. तर सोयाबीनची खरेदी १५ जानेवारी २०१८ पर्यंत करण्यात आली. मुगासाठी ५ हजार ५७५ रुपये, उडीदसाठी ५ हजार ४०० रुपये, तर सोयाबीनसाठी ३ हजार ५० रुपये हमीभाव देण्यात आला होता.धुळे-नंदुरबारमध्ये पाच खरेदी केंद्रनाफेडतर्फे धुळे जिल्ह्यात धुळ्यासह दोंडाईचा, शिरपूर व नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबारसह शहादा येथे सुरू करण्यात आले होते. ७९२ शेतकºयांनी केली नोंदणीमूग, उडीद व सोयाबीन आॅनलाईन खरेदीसाठी चार खरेदी केंद्रावर ७९२ शेतकºयांनी नोंदणी केली होती. यात शिरपूरला १०२, दोंडाईचाला ३०, शहाद्याला ५८२ व नंदुरबारला ७८ शेतकºयांचा समावेश आहे. सर्वाधिक खरेदी शहाद्यातया आॅनलाईन खरेदी प्रक्रियेत सर्वाधिक खरेदी शहादा केंद्रावर झाली. येथे ५ हजार ६८५ क्विंटल धान्य खरेदी झाले. त्याखालोखाल शिरपूरला १ हजार १२८.११ क्विंटल, नंदुरबारला ७५४.५० क्विंटल व दोंडाईचाला २१३.९ क्विंटल धान्याची खरेदी झाली.मूग, सोयाबीनची खरेदी नाहीनंदुरबार केंद्रावर मुगाची तर दोंडाईचा केंद्रावर सोयाबीनची खरेदी झालेली नाही. या ठिकाणी एकाही शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केलेली नव्हती.धुळ्यात दाण्याचीही आवक नाहीधुळे-नंदुरबार असे दोन जिल्हे म्हणून दी महाराष्टÑ स्टेट को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे पाच खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली होती. त्यापैकी धुळे वगळता उर्वरित केंद्रावर बºयापैकी धान्य  खरेदी झाली.मात्र धुळ्यात मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी एकाही शेतकºयांने नोंदणी केली नाही. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीनच्या दाण्याचीही आवक झालेली नाही.