शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पिंपळनेर उपबाजार समितीत कांद्याचे भाव घसरले, शेतकरी हवालदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 11:58 IST

कांद्यावरील निर्यात बंदी तसेच व्यापाऱ्यांवरील खरेदीचे निर्बंध उठविण्याची मागणी

आॅनलाइन लोकमतपिंपळनेर (जि.धुळे) : शासनाने कांदा निर्यातवर बंदी घातली आहे. तसेच व्यापाऱ्यांना फक्त ५०० क्विंटलपर्यंतच कांदा खरेदी करता येईल असे बंधन घातले आहे. याचे पडसाद पिंपळनेर उपबाजार समितीत उमटू लागले आहे. या निर्यातबंदी व बंधनांमुळे कांद्याचे भाव घसरत असल्याने, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. शासनाने निर्यातबंदी उठवावी तसेच कांद्याला चांगला भाव द्यावा अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.गेल्या आठवड्यात कांद्याचे कमी झालेले भाव लक्षात घेता सोमवारी वाढतील अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र शासनाने निर्यात बंदी व व्यापाºयांवर कांदा खरेदीचे बंधने लादल्याने, व्यापाºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. याचे पडसाद कांदा लिलावासाठी आलेल्या शेतकºयांमध्ये दिसून आले. त्यामुळे पिंपळनेर उपबाजार समितीत सोमवारी सायंकाळी पाच वाजता कांद्याचा लिलाव करण्यात आला. कमी झालेले भाव, व्यापाºयंवर लादलेले बंधने यामुले दिवसभर व्यापाºयांसह शेतकºयांचा गोंधळ पाहण्यास मिळाला.शासनाच्या नव्या निर्णयानुसार प्रत्येक व्यापारी हा जास्तीत जास्त ५०० क्विंटल माल खरेदी करू शकतो अशी बंधने आल्याने कांदा बाजारात पडून राहण्याची शेतकºयांना चिंता आहे. यामुळे कांद्याला मिळणारे भाव कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही असे शेतकºयांचे म्हणणे आहे.सोमवारी उपबाजार समितीत नेहमीप्रमाणे शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आणला असता या ठिकाणी शासनाने कांदा निर्यात बंदी करीत व्यापाºयांवर निर्बंध आणल्याने शेतकºयांनी या घटनेचा निषेध करीत रोष व्यक्त केला. चांदवड येथे झालेल्या व्यापाºयांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.पिंपळनेरला दिवसभरात कांद्याला पंधराशे रुपये पासून ते ३४०० रुपयांपर्यंत भाव देण्यात आला. कांदा खरेदीवर मर्यादा आल्याने, अनेक वाहनांचा लिलाव होऊ शकला नाही.रबीचा हंगाम तोंडावर आला असताना शासनाने घेतलेला निर्णय शेतकºयांना मारक ठरणार अशी चर्चा आहे.अतिवृष्टीमुळे खरीपाचे पीक हातातून गेल्यामुळे शेतकºयांची मदार फक्त आता कांद्यावर होती त्यातही हा अडथळा आल्याने शेतकरी धास्तावला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे