शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

देशाला सावरकरांच्या कृतिशिल विचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 16:10 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन : संमेलनाध्यक्ष दिलीप करंबेळकर यांचे प्रतिपादन

ठळक मुद्देधुळ्यात स्वा.सावरकर साहित्य संमेलन सुरूसंमेलन नगरीला पु.भा.भावे यांचे नावसावरकरप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती

आॅनलाइन लोकमतधुळे : भारताला जगापुढे आदर्श म्हणून उभे करायचे असेल तर सावरकरांनी सांगितलेल्या विज्ञानवाद, राष्टÑवाद या  कृतीशिल विचारांची गरज आहे. तसेच समाजातील तळागाळात ज्ञानसंस्कृती रूजायची असेल तर जगातील अधिकाधिक ज्ञान स्वभाषेत आणले पाहिजे असे मत संमेलनाध्यक्ष तथा महाराष्टÑ राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी आज येथे केले. महाराष्टÑ राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. मुंबई-आग्रा रोडवर गुरूद्वारासमोर असलेल्या  कान्हा रिजेन्सी येथे हे साहित्य संमेलन सुरू आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष खा.डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकू इदाते, सरचिटणीस रवींद्र साठे, देवगिरी प्रांत संचालक मधुकर जाधव, महापौर चंद्रकांत  सोनार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रवी बेलपाठक,  उपाध्यक्ष सुभाष अग्रवाल, सचिव हर्षल विभांडीक होते. दीपप्रज्वलन व सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून संमेलनाला सुरूवात झाली.दिलीप करंबेळकर पुढे म्हणाले की,  विसाव्या शतकाने राष्टÑवादाची अनेक रूपे पाहिली. काही देशांचा साम्राज्यवादी तर काही देशांचा वंशवादी राष्टÑवाद होता. सावरकरप्रणीत राष्टÑवाद हा गुणात्मकरित्या इतर राष्टÑवादाहून वेगळा होता.  भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनायक सहस्त्रबुद्धे म्हणाले, सावरकरांनी विज्ञानाची, आधुनिकतेची कास धरली होती. सावरकरांनी समाजकारण, राजकारण व वाड.मयनिर्मितीत उल्लेखनीय कामगिरी केली. देशभक्ती हा त्यांचा प्राण होता. सावरकरांचे विचार अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरू शकणार आहेत. प्रास्ताविक रवींद्र साठे यांनी तर सूत्रसचांलन नम्रता पाटील, पंकज चौधरी यांनी तर आभार सुभाष अग्रवाल यांनी मानले.  

टॅग्स :Dhuleधुळे