शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे! - संजय राऊत

By admin | Updated: June 12, 2017 16:02 IST

शेतक:यांच्या हितासाठी 25 जुलैनंतर आंदोलनाची तत्वत: तयारी

 ऑनलाईन लोकमत 

धुळे, दि.12 : महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे होतील, त्यात उत्तर महाराष्ट्राचे मोठे योगदान असायला हवे, असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केल़े तसेच कजर्माफी न झाल्यास 25 जुलै नंतर आंदोलनासाठी शिवसेना तत्वत: तयार असल्याचेही ते म्हणाल़े
शिवसेनेतर्फे राज्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून त्यानुसार सोमवारी शहरातील राजर्षी शाहू नाटय़मंदीरात शिवसैनिकांचा मेळावा झाला़ त्यावेळी खासदार राऊत बोलत होत़े ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार जुलै महिन्यात राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य केल़े त्यानंतर अवघ्या 24 तासात शेतकरी कजर्माफीची घोषणा झाली़ नुसत्या घोषणेचे धक्के वर्षा निवासस्थानासह मंत्रालयाला बसल़े मोदींचे सरकार येऊनही भ्रमनिरास होत असून जनतेच्या भल्यासाठी शिवसेनेने संघर्षाची भुमिका घेतल्याचे खासदार संजय राऊत म्हणाल़े त्याचप्रमाणे शेतक:यांच्या उरावर बसणारा समृध्दी महामार्ग होऊ देणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केल़े या कार्यक्रमाला पालकमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख बबन थोरात व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होत़े
काश्मिरचे काय?
सत्ता आल्यास काश्मीरमध्ये एकही जवान शहीद होऊ देणार नाही, अशी घोषणा मोदी सरकारने केली होती़ तुमच्या जिल्ह्याचे संरक्षण राज्यमंत्री आहेत, त्यांना काश्मीरमध्ये काय चालले आहे हे विचारा, असे खासदार संजय राऊत मेळाव्यात म्हणाल़े दररोज शहीद जवानांचे पार्थिव आणावे लागत असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टिका केली़