शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

रुग्ण व नातेवाईकांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 12:04 IST

आयुष्यमान भारत योजना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली विचारपूस

धुळे - जळगाव व धुळे जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठामागील बाजुस तयार केलेल्या हॉलमध्ये संवाद साधला.जिल्ह्यात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कल्याणकारी ठरत आहे. गेल्या ६ वर्षांत या योजनेतून धुळे जिल्ह्यातील तब्बल ६९ हजार ७०४ रुग्णांनी या योजनेतून उपचार घेतले आहेत़ यासाठी शासनाकडून १५२ कोटीं ८ लाख ६२५ रूपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील ११ रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार केले जात आहेत.महात्मा फुले योजनेअंतर्गत वर्षार्ला प्रति कुटुंब दीड लाख तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये वषार्ला प्रति कुटुंब ५ लाख रुपयांचे उपचार केले जातात.आयुष्यमान प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत १ लाख २० हजार ४८९ कुटुंबे ग्रामीण भागातील तर २० हजार ६२० शहरी भागातील आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे