शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

उच्चशिक्षित समाज आई-वडील सांभाळण्यात अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 23:22 IST

निराधारांसाठी आधार ‘मातोश्री वृध्दाश्रम’

ठळक मुद्देआई-बापापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठउच्चशिक्षित समाज अपयशीवृध्दाश्रमातील निराधार व्यक्तींना अन्नदानाची व्यवस्थाआजपर्यत २५ वृध्दावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ

चंद्रकांत सोनार ।आयुष्यभर अहोरात्र काबाड कष्ट करून मुलांसाठी रक्ताचे पाणी करतो़ केवळ मुलांनी आई-वडीलांचा सांभाळ करावा म्हणून, आज गरीब मुलाकडून सांभाळ होतो़ मात्र उच्चशिक्षित समाज आजही आई-वडील सांभाळण्यास अपयशी ठरत असल्याचे मत मातोश्री वृध्दाश्रमाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी व्यक्त केले़प्रश्न : मातोश्री वृध्दाश्रमाची स्थापना केव्हा व नेमके उद्देश काय आहे ?उत्तर : नकाणे तलाव परिसरात मातोश्री वृध्दाश्रमाची स्थापना ५ सप्टेंबर १९९८ रोजी झाली़ सुरूवातीला अनुदान मिळत होते़ त्यानंतर अनुदानात बंद झाल्यानंतर दानशुर व्यक्तीच्या मदतीने वृध्दाश्रमातील निराधार व्यक्तींना अन्नदानाची व्यवस्था होत आहे़प्रश्न : मुल, सुना नांतवड असा परिवार असतांना ही निराधार होण्याची का वेळ येतेउत्तर : या वृध्दाश्रमात ३७ निराधार जोडपी आहेत़ आई-वडील मुलासाठी कोट्यावधीची मालमत्ता जमवितात़ शेवटी पैशावरून वाद होतात़ मुलगा, सुना नोकरी करतात़ त्यामुळे वृध्दांधा सांभाळणारे कोणी नसल्याने कौटूंबिक वाद होतात़ म्हणून निराधार होण्याची वेळ येते़प्रश्न : आजपर्यत किती निराधारावर अंत्यसंस्कार वृध्दाश्रमाकडून झालाउत्तर : या वृध्दाश्रमात मुख्याध्यापक, शिक्षिका, रेल्वे पोलिस, क्रिकेटपटू, कलावंत, अशा उच्चपदाच्या अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतरचा काळ वृध्दाश्रमात काढला आहे़ येथील सर्वच वृध्द निराधार नाहीत़ तर ज्यांना मुल, सुना, मुलगी, जावाई, नातवंडे, नातू असा परिवार असतांनाही वृध्दाश्रमात राहण्याची वेळ आली आहे़ आई-वडीलांचे अंतिम दर्शन घेण्यास देखील मुलं नकार देतात़ त्यामुळे आजपर्यत २५ वृध्दावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे़आई-बापापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठआयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जे घर आई-वडीलासांठी सुरक्षित वाटायचे़ तेच घर कालातंराने असुरक्षित वाटायला लागते़ आपली काळजी घेणारे मुलांसाठी आई-वडील केवळ पैसा कमावण्याचे माध्यम होते़ याची जेव्हा जाणीव होते़ तेव्हा मुलांचा खरा स्वभाव लक्षात येतो़उच्चशिक्षित समाज अपयशीरक्ताचे पाणी करून मुलांना डॉक्टर, वकील, अभियंता, प्राध्यापक तसेच शासकीय अधिकारी पदापर्यत नेत्यात ज्या आई-वडीलाचे महत्वाचा वाटा असतो़ त्याच उच्चशिक्षित समाजाकडून आई-वडीलांचा सांभाळ करता येत नाही़ सर्वकाही असतांना वृध्दाश्रमात आयुष्य काढावे लागते़

टॅग्स :Dhuleधुळे