शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 20:53 IST

महाराष्टÑ नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे पंचनाम्यांच्या चक्रात न अडकता शेतकºयांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत, त्यात पंचनाम्याच्या चक्रात न अडकता, शेतकºयांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत तत्काळ देण्यात यावी, फळबागायतदार शेतकºयांना हेक्टरी ३ लाख रूपयांची मदत देण्यात यावी, गतवर्षाचे दुष्काळ अनुदान तत्काळ देण्यात यावे, त्याचप्रमाणे गेल्यावर्षी शासनाने दुष्काळ जाहीर करूनही अनेक ठिकाणी शेतकºयांना खरीप व रब्बी पीक योजनेचा लाभ मिळाला नाही. तो लाभ लवकरात लवकर देण्यात यावा. तसेच यावर्र्षीचाही पिक विमा लवकर देण्यात यावा. शेतकºयांचे वीज बिल माफ करण्यात यावे, शेतकºयांना रब्बीच्या पेरणीसाठी बियाणे देण्यात यावे, पुरग्रस्त शेतकºयांना जाहीर केलली मदत तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.निवेदनावर प्रदेश नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, अ‍ॅड. दुष्यंतराजे देशमुख, प्रदेश प्रभारी रावसाहेब कदम, अजित राजपूत, संदीप जडे, कन्हैय्या चौधरी, राकेश तिवारी, मदन पाटील, यांच्यासह अनेकांची नावे आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे