शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८ कोटींचा पीक विमा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:25 IST

१६ हजार १७९ शेतकऱ्यांना झाला लाभ

ठळक मुद्देजिल्ह्यात २०१६ पासून पीक विमा योजना सुरूगेल्यावर्षी १६ हजार १७९ शेतकºयांना लाभ

आॅनलाइन लोकमतधुळे : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१८ मध्ये १४ हजार ६१५ शेतकºयांना १८ कोटी ३४ लाख, तर प्रधानमंत्री पीक विमा योजना पुनर्रचित फळपिक विमा मृग बहार अंतर्गत डाळींब पिकासाठी १ हजार ५६४ शेतकºयांना ९ कोटी ८० लाख रुपयांचा फळपिक विमा मंजूर झाला आहे. दोन्ही पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात १६ हजार १७९ शेतकºयांना एकूण २८ कोटी १४ लाख रूपयांचा पीक विमा मंजूर झाल्याचे जिल्हा कृषी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.धुळे तालुक्यातील आर्वी, बोरकुंड, फागणे, कुसूंबा, मुकटी, नेर, शिरूड शिरपूर तालुक्यात सांगवी या महसूल मंडळात कापूस या पिकाला विमा मंजूर असल्याचे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने जाहीर केलेली नवीन प्रधानमंत्री पीक विमा व फळपिक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना सर्व शेतकºयांना लागू असून, पीक कर्ज घेणाºया शेतकºयांना बंधनकारक आहे. कर्ज न घेणाºया शेतकºयांसाठी ही योजना ऐच्छिक आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाºया नुकसानीस वैयक्तिक पातळीवर विमा संरक्षण देण्यात येणार आहे. पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट जसे नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग, पीक पेरणीपूर्वी किंवा लावणीपूर्वी अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित मुख्य पिकांचीव्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी विमा संरक्षण देय आहे.धुळे जिल्ह्यात खरीप हंगाम २०१८ अंतर्गत मंजुर पिकविमा रक्कम व शेतकरी संख्या खरीप हंगाम सन २०१७ शी तुलना केली असता रक्कम १६.५१ कोटी व ११२५२ शेतकरी संख्येने जास्त आहे. सदर योजनेत शेतकºयांना पिक विम्याचा फायदा होत असल्याने शेतकºयांचा सहभाग वाढत असल्याचे दिसत आहे.प्रधानमंत्री पिक विमा हंगाम २०१९ अंतर्गत पिक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत २४ जुलै,२०१९ अशी आहे. ही योजना शेतकºयांसाठी फायदेशीर ठरत आहे.अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, पंचायत समितीतील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, सहकारी, राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत शेतकºयांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळेagricultureशेती