शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

शेतकऱ्यांना व्यापाराचे स्वातंत्र्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 20:40 IST

शेतकरी संघटनेतर्फे धरणे आंदोलन : घोषणांनी परिसर दणाणला, प्रशासनाला दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर/कापडणे : केंद्र सरकारने नुकताच कृषी विषयक कायदा मंजूर केला आहे.याचे शेतकरी संघटनेने स्वागत केले आहे. मात्र शेतकऱ्यांना माल विक्रीचे, व्यापाराचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे या साठी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकरी संघटनेतर्फे धुळ्े व पिंपळनेर येथे धरणे आंदोलन केलेकेंद्र शासनाच्या तीन कृषी कायद्याचे समर्थन शेतकरी संघटनेच्यावतीने करून पाठिंबा देण्यात आला. मात्र शेतकºयांना आपला माल विक्रीचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे यासाठी चिंतन धरणे आंदोलन करण्यात आले. संटघनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निर्यात व्यापार धरसोडीच्या धोरणामुळे परराष्ट्रीय व्यापारातील संबंध बिघडत आहेत. शेतीमालाच्या परराष्ट्र व्यापाºयावर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे. अशी तरतूद देशाला घातक असून सध्या लादलेल्या कांदा निर्यात बंदीची उदाहरणे सांगत सरकारने शेतीमाल व्यापार, प्रक्रिया व आयात निर्यातीतील हस्तक्षेप पूर्णपणे थांबून शेतरक्यांना व्यापाराचे पूर्ण स्वातंत्र्य द्यावे ही शेतकरी संघटनेची मागणी आहे.पिंपळनेर चेअपर तहसीलदार विनायक थविल यांना निवेदान देतांना शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत भदाणे, भटू जिभाऊ, शांताराम गांगुर्डे, जगन्नाथ राजपूत, गंगाधर काळे, शाम शिरसाठ, योगेश जाधव, दादाजी बिरारीस, शांताराम गांगुर्डे, भिकन बिरारीस शांताराम बिरारीस, बी. डी. महाले, शिलनाथ एखंडे, दिलीप गोविंदा, विनायक कुलकर्णी, महेंद्र खैरनार, दाभाडे, रमाकांत गांगुर्डे, विठ्ठल बोरस,विश्वास भदाणे, गिरीश बागुल, सुधाकर कोठावदे, एकनाथ गवळी, नारायण भदाणे, व श्रीराम ठाकरे आदी शेतकरी उपस्थित होते.