शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST

सध्या ऊन खूप तापू लागले आहे आणि शेतात कांदे,गहू, हरभरा,मका पिकांना पाणी भरणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मात्र कमी ...

सध्या ऊन खूप तापू लागले आहे आणि शेतात कांदे,गहू, हरभरा,मका पिकांना पाणी भरणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मात्र कमी दाबाच्या व अनियमित वीज पुरवठ्यामुळे वीजपंप चालत नाहीत. उपलब्ध पाणी देखील भरता येत नाही.

जैताणे उपकेंद्र अंतर्गत खुडाणे शिवारातील त्रस्त शेतकऱ्यांनी जैताणे वीज उपकेंद्रात जाऊन वीजपुरवठा नियमित व योग्य दाबाचा व्हावा या बाबत निवेदन दिले.

दोन महिन्यांपासून कमी दाबाचा वीजपुरवठा होतो आहे, लाईन ट्रिप होत असल्या कारणाने अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी जळतात, फ्यूज उडतात,डी.ओ. कट होतात, परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. हे असे जानेवारीपासून सुरू आहे. त्यावेळी थंडी असल्याने उभी पिके ऊन सोसत होती. आता ऊन तापू लागल्यामुळे त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. सर्वच शेतीत मुख्य पीक कांद्याचे आहे.ते करपण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. निवेदनावर दुल्लभ जयराम जाधव, दीपक बाळू शिंदे, सतीश भीमराव लांडगे, भरत शांतीलाल जाधव, देवाजी सुखदेव सूर्यवंशी, दिगंबर बन्सीलाल गायकवाड, मोतीलाल वामन हेमाडे, नंदकुमार संजय शिंदे, बबन भिका बोरसे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

जैताणे वीज उपकेंद्रातील अधिकारी यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची आश्वासन दिले असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.