शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

विद्यापीठ संशोधात शेतकरी केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 15:22 IST

शरद गडाख : कृषी महाविद्यालयात शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कृषी विद्यापीठांचे संशोधन हे प्रामुख्याने शेतकरी केंद्रबिंदू मानून केलेले असते असे विचार राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण तथा संशोधन विभागाचे संचालक डॉ़ शरद गडाख यांनी शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले़महात्मा फुले कृषी विद्यापीठातंर्गत कृषी विज्ञान केंद्र धुळे आयोजित शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता़ त्यावेळी डॉ़ गडाख बोलत होते़ याप्रसंगी धुळ्याच्या कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ़ मिलींद अहिरे, राहुरी येथील डॉ़ यशवंत फुलपगारे, डॉ़ सुरेश दोडके, डॉ़ मुरलीधर महाजन, डॉ़ दिनेश नांद्रे, डॉ़ हेमंत पाटील, डॉ़ एस़ पी़ सोनवणे, डॉ़ रविंद्र भदाणे, वैभव सूर्यवंशी, श्रीराम पाटील, अ‍ॅड़ प्रकाश पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते़डॉ़ शरद गडाख म्हणाले, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर सादर केलेली फळबाग, भाजीपाला, तृणधान्य, चारापिके यांची एकूण ६६ वाणांची प्रात्याक्षिके शेतकऱ्यांना पथदर्शक ठरतील़ कृषी विद्यापीठांचे संशोधन हे शेतकरी केंद्रस्थानी मानूनच केलेले असते़ तंत्रज्ञान हस्तांतरणात कृषी विज्ञान केंद्राची भूमिका मोलाची ठरते़ ही केंद्रे शेतकऱ्यांची मंदिरे आहेत़ दुग्ध व्यवसायातील अर्थशास्त्र तसेच गो-पालनातून दुधा व्यतिरिक्त शेण, गोमुत्रं, शेणखत असे विविध घटकांचे आर्थिक गणित त्यांनी यावेळी समजून सांगितले़ शेतीमध्ये सुक्ष्मसिंचन, टेक्नॉलॉजी, यांत्रिकीकरणांचे महत्व आहे़

टॅग्स :Dhuleधुळे