शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

धुळे जिल्ह्यात कॉपीचे तुरळक प्रकार वगळता परीक्षा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:01 IST

४४ केंद्रावर २५ हजार ८५५ विद्यार्थी प्रविष्ट, पाच विद्यार्थ्यांवर कारवाई

ठळक मुद्देजिल्ह्यातील ४४ केंद्रावर परीक्षासर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीतभरारी पथकांनी दिल्या भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कॉपीमुक्त परीक्षेसाठी यावर्षापासून कडक पाऊले उचलण्यात आलेली आहेत. असे असले  कॉपीचे तुरळक प्रकार घडलेच. परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. उर्वरित सर्वच केंद्रावर इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला.इयत्ता १२ वीची बुधवारपासून बोर्डाची परीक्षा सुरू झालेली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात २५ हजार ८५५ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. ४४ केंद्रावर ही परीक्षा सुरू झालेली असून  जिल्हयात बारावीचे पाच उपद्रवी केंद्र आहेत. धुळे शहरातील सात केंद्रावर परीक्षा होत आहे.आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. परीक्षा मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आहे.  यावेळी परीक्षा केंद्रात १०.५० वाजताच विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्न पत्रिका मिळाली. त्यामुळे दहा मिनीटे विद्यार्थ्यांना पेपर अवलोकन करण्यास अवधी मिळाला.परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसमक्षत प्रश्नपत्रिकेचे पाकीट उघडण्यात आले.एकाही विद्यार्थ्याला उशिर नाहीयावर्षी ११ वाजेनंतर परीक्षा केंद्रात येणाºया विद्यार्थ्याला पेपरला बसू न देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. दरम्यान जिल्ह्यात एकाही केंद्रावर विद्यार्थी उशिरा आले नाहीत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.कॉपीचे तुरळक प्रकारसर्वच परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. ११ वाजेनंतर केंद्राचे मुख्य प्रवेशद्वारच बंद करण्यात आल्याने, कोणालाही आत जाणे शक्य होत नव्हते. पोलीस तैनात असल्याने, बाहेरून कॉपी देण्याच्या प्रकारालाही बºयापैकी आळा बसला होता. मात्र काही परीक्षार्थींनी आत जातांनाच सोबत कॉपी नेली होती. कॉपी झाल्यानंतर त्या खिडकीतून बाहेर फेकण्यात येत होत्या.एकास पकडलेशहराबाहेर असलेल्या एका केंद्रावर परीक्षार्थीला कॉपी पुरविण्याच्या प्रयत्न करणाºया इसमाला पोलिसांनी पकडून ‘प्रसाद’ दिल्यानंतर सोडून दिले.समर्थकांची गर्दीदरम्यान कॉपी पुरविण्यासाठी काही परीक्षार्थींच्या मित्रांनी केंद्राजवळच गर्दी केलेली होती. त्यांना हुसकावून लावतांना पोलिस, होमगार्डांना मात्र कष्ट घ्यावे लागले.काही केंद्राजवळच विद्यार्थ्यांनी फेकलेल्या कॉप्या जाळून टाकण्याचाही प्रकार घडला.भरारी पथकांच्या भेटीदरम्यान परीक्षेसाठी पाच भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली असून, या पथकांनी वेगवेगळ्या केंद्रांना भेटी दिल्या.