शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

मिठाई खा, पण आऊटडेटेडही पहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 17:41 IST

व्यवसायिकांकडून कानाडोळा क नवरात्रोत्सव, दिवाळी दसऱ्यात खरेदी करतांना खात्री करा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मिष्ठान्न व मिठाईबाबत नवीन नियमावलीकडे शासनाने जाहीर केली आहे. त्यानुसार विक्रीसाठी ठेवलेल्या खाद्य पदार्थाना १० ते १५ दिवस न ठेवता येत नाही. मात्र असा नियमा असतांनाही शहरात बिनधास्तपणे शासन निर्णयाचा भंग केला जात आहे. याबाबत लोकमत ने शनिवारी विविध दुकानांमध्ध्ये जावून रिॲलिटी चेक केली. त्यावेळी ग्राहकांना आऊडेटेड पदार्थ दिले जात असल्याचे दिसले.नियमावलीनुसार कोणती मिठाई किती दिवस टिकेल याची माहिती ग्राहकांना होईल. यासाठी काऊंटरवरच पदार्थ किती दिवस टिकेल. याची माहीती गरजचे आहे. मात्र शहरातील बहूसंख्य दुकांनात विकले जाणारे पेढा, मिठाई, रवा, मोतीचुर लाडू, म्हैसूर पाक, बेसनापासून तयार केलेले मिठाई, दुधापासून बनविलेले केक बर्फी, साखरेपासून तयार केलेले पदार्थ, लिक्विड मिष्ठान्न असे खाद्य पदार्थ याबाबत कुठलीही माहिती दिली नसल्याचे दिसून आले. ग्राहकसुद्धा बिनधास्तपणे आऊटडेटेड पदार्थ खातांना दिसून आले.नियमानुसार, तयार केल्यानंतर रबडी, बासुंदी असे दुग्धजन्य द्रव मिठाई, श्रीखंड, रसमलाई साधारण २४ तास, मावा मिठाई, पेढा दोन दिवस तर बेसनपीठापासून तयार होणारी मिठाई पाच दिवसांपेक्षा जास्त विक्रीसाठी ठेऊ शकत नाही. तसेच मिठाईची किंमत व तयार केल्याची तारीख याचे स्टीकर मिठाई सोबत ठेवणे आवश्यक आहे. ग्राहकांनी याकडे लक्ष देऊन आऊडेटेड मिठाई खरेदी करु नये, तसे आढळून आल्यास तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागने केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे