शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

शेतकरी आंदोलनामुळे जिल्ह्यात शेतीमाल पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 21:40 IST

समर्थकांची मागणी : केंद्र शासनाने तोडगा काढावा

धुळे : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या  आंदोलनामुळे उत्तर भारतात दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाल्याने खान्देशातील शेतीमाल वाहतुकीअभावी पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत एका शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. आमचे म्हणणे केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्याची मागणी त्यांनी केली. निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या दिल्ली येथील आंदोलनाला २० दिवस पूर्ण झाले आहेत. आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह, शेतकऱ्यांचे समर्थक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी समर्थन जाहीर केले आहे. शेतकरीविरोधी तिन्ही कायदे मागे घेण्याची मागणी मान्य करावी. उत्तर भारतात दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. खान्देशातील कांदा, केळी, बोरे आदी पिकांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिल्लीतील आंदोलनाबाबत तातडीने तोडगा काढावा अशी मागणी ज्येष्ठ नेते एम. जी. धिवरे, एस. यू. तायडे, प्रकाश चव्हाण, काॅ. प्रशांत वाणी, काॅ. दीपक सोनवणे, हेमंत मदाने, सिद्धांत बागुल, हरिचंद्र लोंढे, सदाशिव बोरसे, भालचंद्र पाटील, प्रकाश वाघ, महादू पाटील, देविदास खैरनार, अनिल भिल, सिकंदर पिंजारी, दिलीप भिल, जयराम भिल, वाल्मीक कचवे, सरदारसिंग महिरे, विनोद सोनवणे, अनिल भिल, शांताराम जगताप आदींनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे